फॉलोअर

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ३०

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ३०
अश्मक ( महाराष्ट्र ) महाजनपद
अश्मक ( महाराष्ट्र ) महाजनपद
अश्मक हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
अश्मक हे राज्य दक्षिण महाराष्ट्राच्या भूप्रदेशात होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, आंध्रप्रदेशातील निझामाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीच्या खोर्यात हे राज्य होते. निझामाबाद जिल्ह्यातील पोतन म्हणजे आधुनिक बोधन ही अश्मक राज्याची राजधानी होती.
अश्मक :
भारतातील मध्यदेशांतर्गत एक प्राचीन देश. भारतीय युद्धात कौरवपक्षात अश्मक राजा सामील असल्याचा उल्लेख आढळतो. पाणिनीच्या “आवन्त्याश्मकः” अशा निर्देशावरून पूर्वी हा देश अवंतीसमीप असावा असे दिसते. कालांतराने मात्र खानदेशापासून गोदावरी नदीपर्यंतचे आधुनिक नासिक, अहमदनगर जिल्हे, तसेच खानदेश, वऱ्हाड आणि मराठवाड्याचा काही भाग मिळून झालेल्या देशास ‘अश्मक’ नाव प्राप्त झाले. गौतमी बलश्रीच्या नासिक-शिलालेखात याला ‘असक’ तर बौद्ध वाङ्‌मयात याला ‘अस्सक’ म्हटले आहे. सातवाहन व त्यानंतर वाकाटकांचे येथे आधिपत्य होते. पैठण ही त्याची राजधानी होती. अजिंठा- -गुंफालेखात अश्मकराजांचा उल्लेख मिळतो.
शाह, र. रू. जोशी, चंद्रहास
अश्मक
हे गोदावरीच्या दक्षिणेस होते.
राजधानी पोतन किंवा पोदन (सध्याचे बोधन). गोदावरीच्या उत्तरेस मूलक देश होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) होती. गौतम बुद्धाच्या काळाच्या अश्मक राजाच्या सुजात नामक पुत्राच्या उल्लेख बौद्ध वाङ्मयात येतो. अवंतीया देशाची राजधानी उज्जयिनी होती.
तेथे बौद्धकाली प्रद्योत राजा राज्य करीत होता. त्या काळच्या प्रबळ राजांत त्याची गणना होत असे. प्रद्योताची स्वारी होईल, या भीतीने अजातशत्रूने राजगृहाची तंटबंदी सदृढ केली होती. याच्या पालक नामक मुलाच्या कारकीर्दींत राज्यक्रांती झाली. त्या घटनेवर शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकाचे संविधानक आधारित आहे.
अश्मक महाजनपद
अश्मक अथवा अस्सक महाजनपद पौराणिक 16 महाजनपदों में से एक था। नर्मदा और गोदावरी नदियों के बीच अवस्थित इस प्रदेश की राजधानी 'पाटन' थी। आधुनिक काल में इस प्रदेश को महाराष्ट्र कहते हैं। बौद्ध साहित्य में इस प्रदेश का उल्लेख मिलता है, जो गोदावरी के तट पर स्थित था।
स्थिति
'महागोविन्दसूत्तन्त' के अनुसार यह प्रदेश रेणु और धृतराष्ट्र के समय में विद्यमान था। इस ग्रन्थ में अस्सक के राजा ब्रह्मदत्त का उल्लेख है। *सुत्तनिपात[1] में अस्सक को गोदावरी तट पर स्थित बताया गया है। इसकी राजधानी पोतन, पौदन्य या पैठान[2] में थी।
पाणिनि ने अष्टाध्यायी[3] में भी अश्मकों का उल्लेख किया है।
सोननंदजातक में अस्सक को अवंती से सम्बंधित कहा गया है।
अश्मक नामक राजा का उल्लेख वायु पुराण[4] और महाभारत में है--'अश्मकों नाम राजर्षि: पौदन्यं योन्यवेशयत्'। सम्भवत: इसी राजा के नाम से यह जनपद अश्मक कहलाया।
ग्रीक लेखकों ने अस्सकेनोई लोगों का उत्तर-पश्चिमी भारत में उल्लेख किया है। इनका दक्षिणी अश्वकों से ऐतिहासिक सम्बन्ध रहा होगा या यह अश्वकों का रूपान्तर हो सकता है।
पौराणिक वर्णन
कूर्मपुराण तथा बृहत्संहिता[5] में अश्मक उत्तर भारत का अंग माना गया है। इन ग्रंथों के अनुसार पंजाब के समीप अश्मक प्रदेश की स्थिति थी, परन्तु राजशेखर ने अपनी 'काव्य-मीमांसा'[6] में इसकी स्थिति दक्षिण भारत के प्रदेशों में मानी है। राजशेखर के अनुसार माहिष्मती[7] से आगे दक्षिण की ओर 'दक्षिणापथ' का आरम्भ होता है, जिसमें महाराष्ट्र, विदर्भ, कुंतल, क्रथैशिक, सूर्पारक[8], कांची, केरल, चोल, पांड्य, कोंकण आदि जनपदों का समावेश बतलाया गया है। राजशेखर अश्मक जनपद को इसी दक्षिणापथ का अंग मानते हैं। ब्रह्मांडपुराण में यही स्थिति अंगीकृत की गई है।
विद्वान् विचार
'दश-कुमारचरित' में दंडी ने, 'हर्षचरित' में बाणभट्ट ने तथा 'अर्थशास्त्र' की टीका में भट्टस्वामी ने भी इसे महाराष्ट्र प्रान्त के अंतर्गत माना है। 'दशकुमार चरित' के अष्टम उच्छ्वास के अनुसार अश्मक के राजा ने कुंतल, कोंकण, वनवासि, मुरल, ऋचिक तथा नासिक के राजाओं को विदर्भ नरेश से युद्ध करने के लिए भड़काया, जिससे उन लोगों ने विदर्भ नरेश पर एक साथ ही आक्रमण कर दिया। इससे स्पष्ट है कि अश्मक महाराष्ट्र का ही कोई अंग या समग्र महाराष्ट्र का सूचक था, विदर्भ प्रान्त का किसी प्रकार अंग नहीं हो सकता, जैसा काव्यमीमांसा पर अंग्रेज़ी टिप्पणी में निर्दिष्ट किया गया है।[9]
सन्दर्भ
नाहर, डॉ रतिभानु सिंह (1974). प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास. इलाहाबाद, भारत: किताबमहल. पृ॰ 112. पाठ "

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २९

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग २९
जनपद और महाजनपद में क्या अंतर है !!
नमस्कार दोस्तों….आज हम आपको “Janapadas and Mahajanapadas” अर्थात “जनपद और महाजनपद” के विषय में बताने जा रहे हैं. आज हम बताएंगे कि “जनपद और महाजनपद क्या है और इनमे क्या अंतर होता है?”. दोनों ही पुराने समय में बसी बस्तियों को दर्शाते हैं, लेकिन दोनों में अंतर क्या होता है, इस बात को लेके कई लोगों के मन में कई प्रश्न होते हैं. जिन्हे आज हम आपको बताने का प्रयास करेंगे. तो चलिए शुरू करते हैं आज का टॉपिक.
जनपद क्या है | What is Janapadas in Hindi !!
जनपद एक शब्द है, जिसका अर्थ है, वह भूमि जहां जन अर्थात लोग और उनके पद अर्थात पैर होते हैं. यदि आसान भाषा में समझाया जाये तो जहां लोग अपने पैर सेट करते हुए वहां बस जाते हैं. पुरातत्वविदों ने कई सारे जनपदों में कई बस्तियों की खुदाई की है, जैसे मेरठ के पास हस्तिनापुरा, दिल्ली में पुराण किला और एटा (उत्तर प्रदेश में अंतिम दो) के पास अतरंजीखेरा। जहाँ पाया गया कि जो लोग उस समय जनपदों में रहते थे, वो लोग झोपड़ियों में रहते थे, और मवेशियों के साथ-साथ अन्य जानवरों को भी पालते थे। जनपद छोटी छोटी बस्तियों के रूप जाने जाते थे.
महाजनपद क्या है | What is Mahajanapadas in Hindi !!
यदि बात महाजनपद की बात की जाये तो, 2500 वर्ष पूर्व कुछ जनपद को अधिक महत्वपूर्ण माना जाने लगा, जो सदाहरण जनपद के मुकाबले काफी बड़े होते थे.उन्ही जनपद को महाजनपद के रूप में जाना जाता था. अधिकतर महाजनपद में एक राजधानी थी, जिनमे से कई के किलेबंद कर दिए गए थे। जिनका अर्थ था कि उनके चारों ओर लकड़ी, ईंट या पत्थर की विशाल दीवारें बनाई गई और इन महाजनपद की सुरक्षा बाहरी रूप से नदी, जंगल और पहाड़ भी करते थे.
पहले के समय में आने वाले महाजनपद के नाम कुछ इस प्रकार थे:
गंधार, अवन्ति, अंग प्रदेश, कोसला, मगध, वज्जी, पंचाल, कुरु, आदि.
Difference between Janapadas and Mahajanapadas in Hindi | जनपद और महाजनपद में क्या अंतर है !!
# जनपद वो स्थान जहाँ लोग अपने पैर सेट कर के बस जाते थे और उन्ही में से कुछ जनपद को बड़ा बना के उन्हें महाजनपद बना दिया गया.
# जनपद में सामान्य लोग रहते थे जबकि महाजनपद में राजा आदि आ गए थे.
# जनपद बस्तियों को कहा जाता था और महाजनपद उन राष्ट्रों को जहां एक राजा होता था.
# महाजनपद के किलेबंद करा दिए गए थे मतलब उनकी सुरक्षा के लिए चारों ओर लकड़ी, ईंट या पत्थर की विशाल दीवारें बनाई गई जबकि जनपद में ऐसा कुछ नहीं होता था.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २८

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
भाग २८





महाजनपद
महाजनपदप्राचीन भारतातील जनसंपदा एक समूह. इ. स. पू. सहाव्या शतकाच्या आरंभी उत्तर भारतात अनेक लहान मोठी स्वतंत्र राज्ये अस्तित्वात होती. यांतील कालांतराने काही जनपदे मिळून महाजनपद निर्माण झाले. सोळा महाजनपदांची माहिती प्राचीन बौद्ध व जैन वाङ्मयातून मिळते. यांतील महत्त्वाच्या राज्यांच्या राजवंशावळी पुराणांत येतात; मात्र त्यांमध्ये राजशासित जनपदांप्रमाणे गणशासित जनपदांचाही अंतर्भाव केला आहे. या सोळा महाजनपदांच्या याद्या एकरुप नाहीत; तथापि बौद्ध पाली ग्रंथ अंगुत्तरनिकाय यातील पुढील जनपदांची यादी प्रातिनिधिक मानता येईल : अंग, मगध, काशी, कोसल, वृज्जि, मल्ल, वेदी, वत्स,कुरु, पंचाल,मत्स्य, शूरसेन, अश्मक, अंवती, गंधार आणि कंबोज. यांच्याविषयी याच क्रमाने संक्षिप्त माहिती खाली दिली आहे.
अंग
निग्नोक्त मगधाच्या पूर्वेकडील देश. यात विद्यमान भागलपूर व मोंघीर जिल्ह्यांतील समावेश होतो. याची राजधानी चंपा ही चंपा व गंगा या नद्यांच्या संगमावर वसली होती. गौतम बुद्धाच्या काळापर्यंत हिची भारतातील सहा प्रमुख नगरांमध्ये गणना होत असे. येथून पूर्वेकडील सुवर्णभूमीसारख्या बृहद्‌भारतातील देशांशी व्यापार चाले. मगधाचा युवराज बिंबिसार याने या देशाचा शेवटचा राजा ब्रह्मदत्त यास ठार मारून अंगाला मगधाच्या साम्राज्यात समाविष्ट केले.
मगधयात विद्यमान पाटणा (पटणा) व गया जिल्ह्यांचा समावेश होत होता. याची राजधानी राजगृह (विद्यमान राजगीर) ही होती. याच्या सभोवार पर्वत असल्याने त्याला गिरिव्रज असेही नाव पडले होते. याचे ऋग्वेदकालीन नाव कीकट होते. गोतम बुद्धाच्या काळी येथे हर्यंक कुलातील बिंबिसार व आजातशत्रू हे राजे करीत होते. नंतर गंगेच्या काठी पाटलिपुत्र शहर स्थापिल्यावर तेथे राजधानी जाऊन राजगृहाचे महत्त्व हळूहळू कमी झाले.
काशी
वारणा आणि असी यांनी वेष्टिलेल्या आणि म्हणून वाराणसी नावाने प्रख्यात झालेल्या नगराच्या सभोवतालचा प्रदेश काशी नावाने प्रसिद्ध होता. काशीच्या राजांची कोसल, मगध आणि अंग देशांच्या राजांशी वारंवार युद्धे होत.
शेवटी कोसलच्या कंस नामक राजाने गौतम बुद्धाच्या कलापूर्वी काशी नगरी जिंकून आपल्या राज्यात सामील केली.
कोसलयाची राजधानी श्रावस्ती होती. गोतम बुद्धाच्या काली कोसलवर प्रसेनजित् राजा राज्य करीत होता. तो गौतम बुद्धाचा भक्त होता. याने शाक्य कुलातील कन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली; पण कुलाभिमानी शाक्यांनी त्याच्याकडे एक दासी पाठविली. तिजपासून झालेल्या विडूडभ याने या फसवणुकीचा सूड घेण्याकरिता शाक्यांचा संहार केला.
वृज्जी
वृज्जींनी संघराज्य केले होते. त्यात विदेह, लिच्छवी, ज्ञातृक इ. आठ-नऊ गणांचा समावेश होता. या संघराज्यांची राजधानी वैशाली (वसाड−मजफरपूर जिल्हा) ही होती. वैशालीच्या चेल्लना या राजकुमाराशी विवाह केल्यावर हे वैर संपुष्टात आले.
मल्ल
हा देश महाभारतकालीही प्रसिद्ध होता. कुकुत्था (सध्याच्या कुकू) नदीने याचे दोन भाग केले होते. एकाची राजधानी कुशीनगर (विद्यमान गोरखपूर जिल्ह्यातील कसिया) आणि दुसऱ्याची पावा ही होती. पावा कसियाच्या उत्तरेस सु. २० किमी. वर असलेले पदरवना हे होय. कुशीनगर येथे त्याचे गमराज्य झाले. शेवटी गौतम बुद्धाच्या कालांनंतर त्याचा मगधाच्या साम्राज्यात समावेश झाला. मनुस्मृतीत लिच्छवी आणि मल्ल यांना व्रात्य क्षत्रिय म्हटले आहे.
चेदी
सध्याचे बधेलखंड. याची राजधानी शुक्तिमती ही होती. दक्षिणेत याचा विस्तार नर्मदेपर्यंत होता. कलिंगदेशाचा सुप्रसिद्ध राजा खारवेल हा चेदी कुलातील होता.
वत्स
युमनेच्या काठचा प्रदेश. याची राजधानी यमुनेच्या दक्षिण तीरावरची कौशाम्बी (सध्याचे कोसम) ही असून गौतम बुद्धाच्या काली उदयन राजा राज्य करीत होता.
अवतीच्या प्रद्योत राजाने त्याला कपटाने पकडून आपल्या राजधानीत आणले आणि आपली कन्या वासवदत्ता हिच्या वीणावादनाचा शिक्षक केले; पण त्याने तिच्यासह प्रद्योताला नकळत आपल्या देशास प्रयाण केले. पुढे त्याच्या या प्रणयकथेवर अनेक संस्कृत नाटके रचली गेली.
कुरुहा प्रदेश वेदकालापासून प्रसिद्ध आहे. गौतम बुद्धाच्या काळात याची राजधानी इंद्रप्रस्थ होती. कुरुचे यादव, भोज आणि पंचाल यांच्या राजांशी वैवाहिक संबंध झाले होते. बौद्धकालानंतर या देशात गणराज्य स्थापन झाले.
पंचाल
या देशामध्ये उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस चंबळा नदीपर्यंतचा प्रदेश अंतर्भूत होता. गंगा नदीचे याचे उत्तर पंचाल आणि दक्षिण पंचाल असे विभाग झाले होते.
पहिल्याची राजधानी अहिच्छत्र (बरेली जिल्ह्यातील रामनगर) आणि दुसऱ्याची काम्पिल्य (फरुखाबाद जिल्ह्यातील कम्पील) ही होत. काम्पिल्याचा राजा ब्रह्मदत्त याचा उल्लेख संस्कृत, बौद्ध व जैन ग्रंथांत येतो. पुढे ख्रिस्तोत्तर सहाव्या शतकात तेथे गणराज्य स्थापन झाले.
मत्स्य
यामध्ये चंबळा आणि सरस्वती या नद्यांमधील प्रदेश समाविष्ट होता. याची राजधानी विराटनगर (पूर्वीच्या जयपूर संस्थानातील वैराट) ही होती. बौद्धकालात हा प्रदेश मगध साम्राज्यात सामील झाला होता.
शूरसेनयाची राजधानी मथुरा होती. येथे अंधक-वृष्णीचे संघराज्य होते. गौतम बुद्धाच्या काळी येते अवंतिपुत्र राज्य करीत होता. तो त्याच्या प्रमुख शिष्यांपैकी होता. पुढे हे मगध राज्य राज्यात समाविष्ट झाले.
अश्मक
हे गोदावरीच्या दक्षिणेस होते.
राजधानी पोतन किंवा पोदन (सध्याचे बोधन). गोदावरीच्या उत्तरेस मूलक देश होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) होती. गौतम बुद्धाच्या काळाच्या अश्मक राजाच्या सुजात नामक पुत्राच्या उल्लेख बौद्ध वाङ्मयात येतो. अवंतीया देशाची राजधानी उज्जयिनी होती.
तेथे बौद्धकाली प्रद्योत राजा राज्य करीत होता. त्या काळच्या प्रबळ राजांत त्याची गणना होत असे. प्रद्योताची स्वारी होईल, या भीतीने अजातशत्रूने राजगृहाची तंटबंदी सदृढ केली होती. याच्या पालक नामक मुलाच्या कारकीर्दींत राज्यक्रांती झाली. त्या घटनेवर शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकाचे संविधानक आधारित आहे.
गंधारया देशात पेशावर आणि रावळपिंडी जिल्ह्यांचा अंतर्भाव होत असे. याची राजधानी तक्षशिला व्यापार आणि विद्या यांबद्दल सुप्रसिद्ध होती. खिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या मध्यास येखे पुष्करसारिन् नामक राजा राज्य करीत होता. त्याचे मगधराजा बिंबिसार याच्याशी सख्य; पण अवंतिराजा प्रद्योत याच्याशी शत्रुत्व होते. त्याने प्रद्योताचा पराभव केला होता.
कंबोजयात वायव्य प्रांतातील हजारा जिल्ह्याचा समावेश होत होता. याचे नाव गंधार देशाशी संलग्न झालेले आढळते. याची मर्यादा काफिरीस्तानपर्यंत होती. उत्तर वैदिक काळात हे वेदविद्येचे केंद्र होते; पण पुढे निरुक्तकार यास्काच्या कलात येथे आर्येतरांचे प्रबल्य झालेले दिसते. त्यांची भाषा आर्याच्या भाषेहून भिन्न झाली होती. मौर्यकाळात येथे संघराज्य स्थापन झाले होते.
भारत के सोलह महाजनपदों का उल्लेख ईसा पूर्व छठी शताब्दी से भी पहले का है। ये महाजनपद थे-
कुरु- मेरठ और थानेश्वर; राजधानी इन्द्रप्रस्थ।
पांचाल- बरेली, बदायूं और फर्रूखाबाद; राजधानी अहिच्छत्र तथा काम्पिल्य।
शूरसेन- मथुरा के आसपास का क्षेत्र; राजधानी मथुरा।
वत्स – इलाहाबाद और उसके आसपास; राजधानी कौशांबी।
कोशल - अवध; राजधानी साकेत और श्रावस्ती।
मल्ल – ज़िला देवरिया; राजधानी कुशीनगर और पावा (आधुनिक पडरौना)
काशी- वाराणसी; राजधानी वाराणसी।
अंग - भागलपुर; राजधानी चंपा।
मगध – दक्षिण बिहार, राजधानी गिरिव्रज (आधुनिक राजगृह)।
वज्जि – ज़िला दरभंगा और मुजफ्फरपुर; राजधानी मिथिला, जनकपुरी और वैशाली।
चेदि - बुंदेलखंड; राजधानी शुक्तिमती (वर्तमान बांदा के पास)।
मत्स्य - जयपुर; राजधानी विराट नगर।
अश्मक – गोदावरी घाटी; राजधानी पांडन्य।
अवंति - मालवा; राजधानी उज्जयिनी।
गांधार- पाकिस्तान स्थित पश्चिमोत्तर क्षेत्र; राजधानी तक्षशिला।
कंबोज – कदाचित आधुनिक अफ़ग़ानिस्तान; राजधानी राजापुर।
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1972.
2. Raychaudhari Hemchandra, Ed. Political History of Ancient India, Calcutta, 1972.
मिराशी, वा. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २७

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग २७
जनपद (Janapada)
जन म्हणजे समान संस्कृतीचे किंवा एका जमातीचे लोक. त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद म्हणत किंवा जनवस्ती करून राहिलेल्या ठिकाणांना जनपद ही संज्ञा लावण्यात येत असे. वैदिक साहित्यात ग्राम, विश व जन या संज्ञा वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांच्या समूहांसाठी वापरलेल्या आहेत.
अनेक कुटुंबाचे ग्राम होई, अनेक ग्रामांचे मिळून विश होई व या सर्वांचे मिळून जन होई. प्रथम आर्यांचे जीवन भटके होते व त्यांचे जमातींनुसार संघ असत. त्यांतील पाच संज्ञास पंचजन म्हटले आहे. सुदासाने २१ जनांचा पराभव केल्याचा उल्लेख सापडतो. यासच पुढे जनपद म्हणू लागले. त्यांची सुरुवात केव्हा झाली, यासंबंधी लिखित पुरावा उपलब्ध नाही. तथापि छांदोग्य, बृहदारण्यक उपनिषदांत, ब्राह्मणग्रंथ, अष्टाध्यायी, महाभारत, कौटिल्याचे अर्थशास्त्र, बौद्धग्रंथ, मत्स्य, मार्कंडेय, वामन, ब्रह्म इ. पुराणे यांतील उल्लेखांवरून असे दिसते की, जनपदे इ. स. पू. १००० पासून अस्तित्वात होती आणि इ. स. पू. चौथ्या शतकापर्यंत त्यांची भरभराट झाली व पुढे गुप्तकाळापर्यंत ती काही प्रमाणात अस्तित्वात असावीत. काही ठिकाणी जनपदाचे लोक व देश असे दोन्ही अर्थ दिले आहेत.
एखादा प्रदेश जिंकून तेथील मूळच्या रहिवाशांना अंकित करून किंवा मुळीच वस्ती नसलेल्या प्रदेशात नव्याने वसाहत करून जनपदांची स्थापना होई. प्रस्थापित करावयाच्या जनपदाचे कौटिल्याने जे वर्णन दिले आहे; त्यावरून असे दिसते की, सामान्यतः एका जनपदास सु. आठशे खेडी व इतर अनेक लहानमोठी गावे असत. जनपदाची राजधानी बहुधा एका किल्ल्यात असे. जनपदाचे दोन प्रकार होते : एकावर राजाची सत्ता चाले, तर दुसरी गणराज्ये होती. गणराज्यांत शासनाचे विविध प्रकार चालू असत. जनपद राजाधीन वा गणाधीन कसेही असले, तरी त्याचा कारभार सभा व परिषद यांच्या मार्गदर्शनानुसारच चाले. जनपदांचे मध्य, प्राच्य, उदीच्य, दक्षिणापथ, अपरांत, विंध्यपृष्ठ व पर्वत असे सात भौगोलिक विभाग केलेले असत.
प्राचीन राज्यशास्त्रात राज्याच्या सात अंगांपैकी (राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र) जनपद हे एक अंग आहे. येथे राज्याचे ग्रामीण भाग व तेथे असलेले लोक असा जनपदाचे अर्थ आहे. बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आहे. ती अशी : अंग, मगध, काशी, कोशल, विदेह, मल्ल, चेदी, वत्स, कुरू, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, गंधार व कंबोज. त्यांपैकी काशी, कोशल, विदेह व मगध ही जनपदे विशेष प्रसिद्धीस आली. यांशिवाय इतर अनेक जनपदांचे उल्लेख पुराणांतून आढळतात. अमरकोशात देश, राष्ट्र, विषय, जनपद हे शब्द समान अर्थी योजले आहेत.
ही जनपदे म्हणजे केवळ भौगोलिक विभाग नव्हते; तर प्रत्येक जनपदातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवन स्वतंत्र असे आणि स्वतंत्रपणेच विकसित होत होते. प्रत्येक जनपदाची भूमी तिथल्या रहिवाशांची खरीखुरी धात्री अर्थात माता होती. त्यांची भाषाही एकच असे. ते समान देवतांची पूजा-अर्चा व उपासना करीत. त्यामुळे त्यांच्यात भ्रातृभाव वसत असे.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २६

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग २६
मराठ्यांच्या देवघरातील कुलदैवतांचे टाक
साभार. पांडुरंग पाटील कदम, Hardafkar
बऱ्याच जणांना आपलं कुलदैवत काय आहे ते माहीत नसते..म्हणून तर ही मी माहिती संकलित केली आणि सर्व मराठ्यांसाठी ही पोस्ट प्रक्षेपित केली.
मला खात्री आहे आपण हि पोस्ट निवांत निवांत पणे वाचाल.
*******************"***************"*******
अनादी काळापासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण.
या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात.
कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वा पासुन निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतिक म्हणून टाक हा पंचकोनी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतिक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्या साठी केला जातो त्याच प्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतिक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ट भागा साठी केला जातो.मुखभाग व पृष्टभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ /लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो
देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते, ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवते ही आढळतात, प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल,ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश होतो. कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो, त्या मुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वचघरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात, तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी ओळखली जातात, काही परिवारा मध्ये पूर्वज [ पितर] यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या,अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते, एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मुळ निवास, या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवर असतो, त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संख्येत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे, आपल्या देव घरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपारिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे.
#जानाई (योगेश्वरी अथवा जोगेश्वरी ) -
जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. त्यातले त्यात जानाई स्त्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पुजण्याचे प्रमाण कमी आहे.ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते.थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईदेवी आहे.
चैत्र महिन्यात ग्रामदैवताची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्राम्दैवातला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे.
ऋग्वेदात असलेली श्री किवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मीदेवी यात साम्य असले तरीही ही तीच रुग्वैदिक लक्ष्मी नाही. बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात. लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे. तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धन संपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी धन संपत्तीचे रक्षण करते.
पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत. नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली. पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्त्रोत दुषित होत असत व आजार पसरत असे. त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता. ह्या देवीला मरीआई, महामारी, कडकलक्ष्मी असेही संबोधले जाते. आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पिक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते.
हा परिचित देव असला तरीही बराच गूढ असा देव आहे. ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा!
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. यात एक रेडा दर्शविला आहे. हा रेडा म्हणजेच महिष! महिष म्हणजेच महेश! म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे. आता थोडे पुराण कथेकडे वळू.
देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले. चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता. शेतकी जीवनात पशूचे महत्व खूप आहे. म्हसोबा हा खरेतर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते.म्हसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो. त्याचे ठराविक क्षेत्र असते. त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे. म्हसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो. म्हसोबाला अमावास्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हैस, सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिव-शंकर असल्याचेच पुरावे आहेत.
हे सर्वपरिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत. तरीही खंडोबाचा काळ व इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो. कारण शेळ्या-मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा ह्यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपारिक भक्त आहे. जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्याकाळातील इतिहासाशी ह्या बाबी संबंधित आहेत.जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे. तर पालीचा (किवा इतर ठिकाणचे) खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला जातो.
आता आपण टाकाचे निरीक्षण करू. टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती-पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे. पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतिक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाषष्ठीला उठतो. तसेच सोमवती अमावास्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात. भांडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकारिता वापरला जातो. त्यामुळे पतीपत्नी यांनी स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो.
हा टाक सर्वत्र आढळतो. स्त्रीसात्तक व मातृपुजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे. रेडा किवा महिष हा स्वतः शिव आहे. संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो तेव्हा स्त्री त्याला जाग्यावर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे.ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते. जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी.
देवीने एका हाताने रेड्याची जीभ पकडली आहे. याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेलेला आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो. महिषासुर मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे. देवीची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पुजली जाते. तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती, जंगले इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते. लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले. तरीही आपले कुलदैवत माहित नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याने काहीही अनर्थ होत नाही. सोनारकामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात. पुढे कोल्हापूर, वणी, अंबेजोगाई, एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनविता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला. पण पूर्वी चार किवा आठ हात असलेली महिषासुरमर्दिनी हीच मूळ देवी असल्याचे दिसून येते. अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे. विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे. जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाहविधीच आहेत. आता वाजतगाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडत गेले. विवाह विधीत त्यामुळे अमुलाग्र बदल घडला आहे. आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गम्मत आहे.
मंदिरात द्वारपाल तसा घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप. हा बरेचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो. काही घरात हा धनुष्य-बाण धारण केलेला असतो. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र हा आपले व देवांचे रक्षण करते असा अर्थ निघतो. घरातील भांडी-कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात. चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो.
तर असे आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत. याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात. ते खालीलप्रमाणे,
१) बनेश्वरी-वनशंकरी - समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी.
२) काळूबाई- फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला.
३) अन्नपूर्णा- हातात पळी घेतलेली.
४) महिषासुरमर्दिनी- अष्टभुजा स्वरूपातील.
५) रेणुका- फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट.
६) एकविरा-फक्त मुखवटा, एक बाण, व मोठे गोटे डोंगराचे प्रतिक.
७) अंबेजोगाई- फक्त मुखवटा, अडवा चेहरा व हनुवट वर गेलेली.
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी - मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा - घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा वाघावारची वाघजाई.
१७) वीर- धनुष्य-बाणधारी
१८) गणपती.
१९) शिव पार्वती.
२०) वणी सप्तशृंगी १८ हात असलेली.
२१) औंधची देवी.
२२) घोड्यावरची देवी.
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी
२४) माता-पिता
२५) साती आसरा- सात देवी व मगर किवा पशु.
२६)चंद्रसेन उर्फ चदोबा घोड्यावर व हातांत तलवार
उजव्या बाजूस जानाई व डाव्याबाजूस जोगेश्वरी
#देवघरातील टाकांची देखभाल :
देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत , गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात, ओला गंध लावू नये.
दही, दुध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पुजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पुर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत.
टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये.
सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा. अथवा टूथपेष्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा.
देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकान पासुन दूर लावावा, त्याचा तेलकटपणा टाकान वर चढणार नाही याची दक्षता घ्यावी.
टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक कोनावरखाली पडल्याने त्याचे किनारीची पक्कड सैल होऊ शकते.
आपण आपल्या देव घरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २५

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग २५
इतिहासात 96 कुळी मराठा असा उल्लेख पहिल्यांदा कधी व कुठे आढळतो?
पोस्तसांभार ::आशिष माळी
महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कुर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, मानांक, यादव हे सर्व क्षत्रीय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल-संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रीय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं.याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची (कुटुंबाची) विभागणी झाली आहे. त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात, अशी माहिती प्रा. रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या 'मराठा 96 कुले' या पुस्तकात आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंशांच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे.
अकराव्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे. याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते, व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं," असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात.
संजय सोनवणी यांचे मत
96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. "96 कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त 'मराठा' असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे," असं सोनवणी सांगतात.
सातवाहनांच्या काळात महारठ्ठी हे पद अस्तित्वात होतं. आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला 'रठ्ठ' असं म्हटलं जायचं. या प्रांताच्या प्रमुखाला 'महारठ्ठ' म्हणत. आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणेच हे प्रशासकीय पद होतं. महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला,"
महारठ्ठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंशपरांपरागत झालं. अनेक वर्षं केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्नं जुळली. त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं. कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला, असं आपण म्हणू शकतो,"
डॉक्टर भांडारकर यांचे मत
एकटा क्षत्रिय दहा हजार योद्धाबरोबर लढु शकतो त्या रणधुरंधरास मरहट्ट -महारथी असे म्हणतात, असे इतिहास तज्ज्ञ डॉ भांडारकर ह्यांनी सांगितले आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे कि संस्कृत शब्द 'महाराष्ट्र'या वरून मरहट्ट, महारथी, मराठा हा शब्द उदयास आला असावा. या विषयी आणखी माहिती देतांना ते म्हणतात कि ख्रिस्त सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. याचा उल्लेख कात्यायनात आढळतो. तसेच ख्रिस्तपूर्व आढळणाऱ्या तिसऱ्या शतकातील अधिक राजाच्या शिलालेखातही याचा संदर्भ बघायला मिळतो.
डॉक्टर तुषार देखमुख
96 कुळी मराठामधील काळमुख कुळ - काळमुख कुळ हे 96 कुळातील एक कुळ असुन याच कुळातुनकाळे,काकडे,सुर्वे,शितोळे,गायकवाड,क्षीरसागर व घाटगे ही उपकुळ निघुन 96 कुळातील मुख्य कुळे म्हणुन गणली आहेत.
या काळमुख समुहाचा उल्लेख महाभारतातील पुस्तक 2रे व प्रकरण 30 यात उल्लेख आढळतो. दक्षिण भारतातील दंडक भागातील जे निशद राज्यातील निशदांच्या समुहास काळमुख असे संबोधले आहे. धर्मराज युधिष्ठिराच्या राजसुय यज्ञाच्या पाठिँब्यासाठी सहदेवाने दक्षिणेतील दंडकांचा { महाराष्ट्र} पराभव करुन दक्षिणेतील निशदाना देखिल आपल्या अधिकाराखाली आणले आणी याच दक्षिण निशदांचा उल्लेख काळमुख म्हणुन केलेला आढळतो.
निशदांचा रामायणात देखिल उल्लेख आढळतो.निशद राजा गुहा हा प्रभु रामचंद्राचा खुप जवळचा मित्र असुन त्याने रामचंद्र व सिता याना गंगा नदी पार करण्यासाठी मदत केल्याचे उल्लेख वाल्मिकी रामायणात मिळतात.
काही यादव-जाधव यांचे गोत्र कौँडिण्य आढळते आणी विदर्भात कौँडिण्यपुर नावाचे गावदेखिल आहे. यावरुन हेच लक्षात येतेकी प्राचिनकाळी निषद राजांचे व महाराष्ट्रातील यादव राजघराण्यासोबत विवाह संबंध आढळतात तसेच ते आजही निषद काळमुख कुळांचे इतर मराठा क्षत्रियांशी आहेत हेच दिसुन येते.या लेखामध्ये राष्ट्रिक,पैठणीक अशी नावे आढळतात, जी हल्लीच्या मराठ्यांचे पूर्वज होते. अशोक राजाच्या कुंडे येथील शिलालेखात महाभोजाचा उल्लेख आहे. याप्रमाणे पतंजलीच्या १००० वर्षे आधी उत्तर-दक्षिण भागात दळणवळण चालू होते व महाराष्ट्रात राष्ट्रिक, महाराष्ट्रिक व भोज लोकांची राज्ये होती.
यापुढे मराठाच्या उल्लेखाबद्दल बोलायचे झाले तर हरिवंशात नाग उपनावाच्या क्षत्रिय राजकन्येपासून झालेल्या यदु च्या ४ पुत्रांनी सह्यांद्रीपासून थेट कन्याकुमारीपर्यंत ४ राज्ये स्थापिली असा उल्लेख सापडतो. आणि मराठांच्या जागेच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर विदर्भ देशाचे भोज राजे सोमवंशी असून ते यदुकुळातून आले असल्याचा इतिहास आहे.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २४

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव




भाग २४
##मराठे आणि राजपूत ##
postsaambhar : Udaykumar Jagtap
मराठे आणि राजपूत हे दोन्हीं आर्यवंशीय क्षत्रिय आहेत . महाराष्ट्रात आर्यानी वस्ती पाणिनी नंतर आणि कात्यायनी पूर्वी म्हणजे इ. स .न.८०० नंतर आणि इ.स.पु ३०० च्या अगोदर केली.
बुद्धाच्या काळी म्हणजे इ.स.पु. ५०० च्या सुमारास महाराष्ट्रात आर्यानी वसती केली .हे आर्य मुख्यत्वे चंद्रवंशी होते. आर्य हे द्रविड मिश्रित प्रारंभी पासून आहेत
.प्रथम आलेल्या नागकन्योत्पन्न चंद्रवंशी आर्यानी रट्ट हि संज्ञा दिली . हा शब्द राष्ट्र वरून निघालेला आहे . राजा अशोकाच्या शिलालेखात पैठणच्या रट्टांचा उल्लेख येतो .
आंध्रभृत्यानी याना जिंकून राज्य स्थापिले . मराठे क्षत्रियांनी आपले राज्य पुन्हा प्रस्थापित केले त्यात त्रैकूट होते याच राष्ट्रकूटांना जिंकून चालुक्यांनी आपली सत्ता स्थापन केली .
चालुक्य हे आयोध्येकडील क्षत्रिय मानव्य गोत्री होते . उत्तरेकडील क्षत्रिय येऊन वेळोवेळी दक्षिणेत येवूंन राज्य स्थापित असल्याचे दिसूनयेत आहे . दक्षिणेतील अस्सल मराठे व उत्तरेतील राजपूत यांचे शरीरसंबंध होऊन एकीकरण झाल्याचे दिसत आहे .
क्षत्रिय हे भिन्न आहेत असा समज सन १२०० पर्यंत प्रचलित न्हवता . दक्षीणेतील मराठे राज्यांच्या मुली राजपूत घराण्यात जात वा तिकडच्या मुली इकडच्या घराण्यात येत .
या चालुक्याना जिंकून राष्ट्रकुटांच्या आपले राज्य स्थापले . हे मालखेडचे राष्ट्रकूट फारच शक्तिमान होते . त्यांनी उत्तरेस स्वाऱ्या करून कनोजही जिंकले
यांच्यानंतर पुन्हा चालुक्य घराणे उत्कर्ष पाऊन कल्याणचे उत्तर चालुक्य घराण्याने २०० वर्ष राज्य केले. यानंतर देवगिरीचे यादव यांनी महाराष्ट्रावर राज्य केले.
५०० पासून १३०० पर्यंत सुमारे ८०० वर्षात चालुक्य ,राष्टकूट, हैहय, शिलाहार कदम यादव इत्यादी राजकन्या आल्या व इकडील कन्या राजपुतांनी केल्या .
मराठे राजवंश व राजपूत राजवंश यात विवाह संबंध याप्रमाणे होत . राजघराण्यातील संबंध १२०० च्या सुमारास निषिद्ध मनू लागले .
याचे कारण सन ११०० नंतर सर्वचहिंदूंच्या सर्वच वर्णात पोटजाती उत्पन्न झाल्या . मग राजपूत ,मराठे व इतर क्षत्रिय अशा तीन जाती पडू लागल्या . याचे मुख्य कारण चालीरीती व प्रत्येक जण दूरच्या कुळास हिनं समजू लागला .
सन १३०० नंतर राजकुलातील शरीरसंबंध मराठे व राजपूत यांच्यात बंद पडले .
राजपुतांनी आपली ३६ कुळे सन ११०० मध्ये निश्चित केली . याच न्यायाने यानंतर मराठ्यांनी आपली ९६ कुळे परिगणित केली
९६ कुळांचे मराठे व इतर मराठे निराळे असा महाराष्ट्रातही भेद पडला . उत्तरेतील काही राजपूत कुळे मुसलमानी आमदानीत महाराष्ट्रातील मराठ्यांच्यात येउन स्थायिक झालेली दिसतात .
भोसले हे शेवटचे असावेत . त्यापूर्वी निंबाळकर आले आहेत . पवार ,यादव ,रटकूटे ,चाळके हे खूप जुने राजपूत महाराष्ट्रात आलेले आहेत .
कराड चे " डुबल " हे भारद्वाजी चालुक्य होत . सन १३२० पूर्वी मराठे राजपूत यांच्यात भेदभाव न्हवता .
त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत होते हे दिसून येते
. वंश -------मराठयांत तीन वंश मानतात सूर्य चंद्र व शेष राजपुतांतही तीन मानतात सूर्य चंद्र अग्नी सोळंखी हे कुल राजपुतांतील चालुक्य सोमवंशी आहेत त्याच प्रमाणे परमार व चव्हाण हे सूर्यवंशी आहेत . व यादीतील माहिती हि परंपरेची आहे काल्पनिक नाही .
गोत्र ----------- प्राचीन निश्चित परंपरागत वंशप्रमाणे गोत्र हि एक प्राचीन महत्वाची बाब आहे . राजपूत यादवांप्रमाणंच जाधवांचे गोत्र आत्रि आहे .हि पूर्वीच्या शिलालेखांतून आली आहेत , व तीच अद्याप कायम आहेत . सोळंखीचें भारद्वाज ,पवारांचे वशिष्ठ ,चव्हाणांचे वत्स ,तवरांचे आत्रि ,भोसल्यांचे गोत्र कौशिक हे नवीन आहे कारण ते शिसोदे आहेत . भोसल्यानी महाराष्ट्रात आल्यावर नवीन पुरोहित मानले तेंव्हा त्यांचे गोत्र बदलले असावे .
गादी ---------- गोत्रानंतर महत्वाचे म्हणजे गादी होय हि मूळची सर्व राजकुळे आहेत. ती मूळची कोठून आली हे यात नमूद केलेले असते . यात बराच इतिहास भरलेला असतो .
जाधवांची गादी देवगिरी , भोसल्यांची चितोडगड, पवारांची धार ,चव्हाणांची रणथंबोर ,तवरांची हस्तिनापूर ,हि कुळे निःसंशय राजपूत असून ती त्या ठिकाणावरून आली असावीत
गादी देण्याचा हेतू हि सर्व कुळे राज्य राज्य करणारांची आहेत हे दाखवण्याचा हेतू असतो .
९६कुळी मराठे हे प्रत्यक्ष राज्य करणाऱ्यांचे निदान मांडलिक राज्य करणाऱ्यांचे वंशज आणि इतर सामान्य मराठे असा भेद पडलेला दिसतो
. हे राज्य न करणारे मराठे क्षत्रिय सुद्धा क्षत्रिय असल्याने आपल्यास राजे हे पद घेत असत .
निशाण ---------- हा राज्यवाचक आहे गादी बरोबर निशाण कोणत्या रंगाचे वं चिन्हाचे आहे हि माहिती यातून मिळते . प्रत्येक राज्याचे चिन्ह वेगवेगळे होते . पवारांच्या लाल निशाणावर हनुमान ,मोरे च्या निशाणावर मोर,मानेंच्या निशाणावर गरुड आहे भोसलेंचे निशाण भगवे आहे
देवक -----------लग्नाच्या वेळेस प्रत्येक कुळातील काही विशिष्ठ वस्तू देवात ठेवून तिची पूजा करायची अशी चाल मराठ्यांच्यात आहे .
देवकाचा उपयोग हा गोत्र सारखा लग्न ठरवताना उपयोगी येतो . एकाच गोत्रात मुलगी देवयाची नाही असा नियम आहे
तसाच एकाच देवकात मुलगी देता येणार नाही असा नियम मराठ्यांच्यात दिसून येतो . परंतु हल्ली बर्याचजणांची देवके बदललेली दिसतात .
स्वतःच्या कुळात मुलगी देऊ नये यासाठी हि योजना पूर्वी केली होती
.
वेद -----------जाधव यांचा वेद सामवेद आहे . पवार ,गायकवाड , चव्हाण यांचा ऋग्वेद
ब्राह्मणाप्रमाणेच मराठयांतही ऋग्वेद ,यजुर्वेद वगैरे भेद आहेत . वेद हे गोत्राप्रमाणंच मुळापासूनच असावेत असे वाटते .
चारी वेद ब्राम्हण क्षत्रिय यांनी पठण करावेत असा पूर्वी नियम होता . पण चार वेद पठाण करणे कठीण म्हणून प्रत्येक कुळाने नंतर आपल्या पठणाचा व विधीचा वेद ठरविला व त्या प्रमाणे शेकडो वर्ष परिपाठ सुरु ठेवला

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २३

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग २३
96 कुळी म्हणजे काय हे ज्यांना माहित नसेल त्यांनी जाणून घ्या..
९६ कुळी म्हणजे ९६ सिंहासने होती दरबारात.
सुर्यवंशी, चंद्रवंशी, अग्नीवंशी, ब्रम्हवंशी, सोमवंशी,शेषवंशी. परंतु सुर्य आणि अग्नी हे सम कार्यरत असल्याने हे दोनही वंश सुर्यवंश ओळखले जातात तर ईतर चंद्रवंशीय.
९६ कुळांत- २४ सुर्यवंश, २४चंद्रवंश, २४ब्रम्हवंशी, २४शेषवंशी अशी विभागनी केली आहे. काही कुळ वेगळे असेल तरी वंश एकच आहे आणि प्रत्येक कुळाची आडनावे अशी मिळुन एकून 6327 आडनावे आहेत. यात मुख्य राज्यकर्ते क्षत्रिय आणि अगोदर राज्यकर्ते नव्हते परंतु क्षत्रिय आहेत असे मराठा समुह भक्कम करण्यात आला.
९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या
1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,
जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती....
2. देवक -
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २. सुर्यवंश.
यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार
त्याची विभागणी झाली आहे.
[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]
१. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव
२. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव
३. आंगणे Angane चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने
४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख
५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने
६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख
७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल
८. कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस
९. खंडागळे Khandagale सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
१०. खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव
११. खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव
१२. गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख
१३. गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव
१४. गायकवाड Gaikawad चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल
१५. घाटगे Ghatge सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव
१६. चव्हाण Chavan सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई
१७. चालुक्य Chalukya च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख
१८. जगताप Jagatap चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर,वड, पिंपळ
१९. जगदाळे Jagdale चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार
२०. जगधने Jagdhane चंद्र, कपिल, पंचपल्लव
२१. जाधव (यादव) Jadhav (Yadav) चंद्र कौंडिण्य,अत्रि,कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा...
२२. ठाकुर Thakur सुर्य कौशिक, पंचपल्लव
२३. ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव
२४. ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब
२५. ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार
२६. ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.
२७. ढोणे Dhone सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..
२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव
२९. तावरे / तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर
३०. तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई
३१. थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ
३२. थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
३३. दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव
३४. दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव
३५. दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब
३६. धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव
३७. देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव
३८. धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर, शंख
३९. धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान
४०. नलावडे Nalavade चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल
४१. नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर, शंख
४२. निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू
४३. निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव
४४. पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार
४५. प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने
४६. पानसरे Pansare चंद्र कश्यप कळंब
४७. पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव
४८. पठारे Pathare सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल
४९. पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब
५०. पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव
५१. पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर, शंख
५२. पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड
५३. फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख
५४. फाळ्के Phalke चंद्र कौशीक पंचपल्लव
५५. फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव
५६. फाटक Phatak चंद्र भारद्वाज कमळ
५७. बागल Bagal सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव
५८. बागवर Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख
५९. बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने
६०. बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख
६१. भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब
६२. भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव
६३. भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव
६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव
६५. भोईटे Bhoite सुर्य शौनक पंचपल्लव
६६. मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल
६७. मालपे Malpe चंद्र भारद्वाज उंबर, शंख
६८. माने Mane चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख
६९. मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब
७०. महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ
७१. म्हांबरे Mhambare चंद्र अगस्ति कळंब, शमी
७२. मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल
७३. मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे
७४. मोहीते Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल
७५. राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत
७६. राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव
७७. राणे Rane सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत
७८. राऊत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल
७९. रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव
८०. लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल
८१. वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ
८२. विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव
८३. शेलार Shelar सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख
८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल
८६. शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत
८७. शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान
८८. साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल
८९. सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख
९०. साळुंखे Salunkhe सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख
९१. सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद
९२. सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव
९३. सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव
९४. हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल
९५. हरफळे Harphale चंद्र कौशीक पंचपल्लव
९६. क्षिरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब
हर हर महादेव
जय भवानी
जय शिवराय
जय शंभूराजे

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २२

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग २२
96 कुली मराठा पोटकुल उपकुल
भाग ९
मराठा 96 कुळी समाजात सर्व साधारण 6500 आडनावे सापडतात.
परंतु आजपर्यंत मात्र 6327 आडनावांची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे
आपले आडनाव पहा
सूची पहा
३१ ) सूची पहा श्र
श्रावणे
३२ ) सूची पहा स
सबकाळ सदर सगणे सचान
सवाई सपाट समर्थ सतरंजे
सस्ते सवाद सनळे सबळे
सरोदी सरद सराव सरळकार
सरदेशमुख सरदेसाई सराटे सरप
सश्रेष्टे शंकर सकतपाल संचारे
संचोळे सराते समके समेटे
सभाशूर सरोदी सयड सरनाईक
सबाने सतेजे सतेले सडे
सकचार संग्रामे सचिते सरजेराव
सदाफल समगौर सरग सरकले
सरवरे सईकार ससाणे ससान
सराटे सरडे सणसणे सगजम
साडे साटम सांबारे साळुंखे
साळुके सांबारे साळुख साळुंके
साबडे साखले स्वामिवाह सावंत
सामंत सालवे सालवी सातवाहन
सानकदम सावदे सातगे सापटे
सामक साबतकार सामंत सात्वत
सातपुते सावतोरे साबणे साइल
सारक सासरकर सावल सान
सांड साकांक्षे सावंत सारुप्ये
सावळे सारक साबळे साठे
सांगल साटम सापले सातगे
सावकाल साऊळकार सालेव सालवे
सायंदे सातव सालव सांगे
सागोळे सांगवी सांगुळवेढे सागने
साखळे साकळे सांगडे सामलेंडे
सावकार सायरे साभरे सांभोर
सातारकर सातने साबडे सामाले
साकरे सावरे सावरकार साखरकार
सारोकार सिकारे सिनाब सितजाशिंदे
सिदोरे सिंगगौर सिरपेलकर सिवनकार
सिलहार सिरसाले सिनमोरे सिंग
सिंगणवण सिरसाट सिरसाळे सिंगार
सिसोदिया सिसोदे सिंहनादे सीनागर
सिनवार सिंधिया सिंदिया सिंगणे
सिंधील सिंबरे सिरगोर सिरसकर
सुरगोरे सुरते सुरोशे सुतार
सुमरे सुहसेन सुरेसे सुके
सुकोशे सुजे सुसदकर सूर
सुरते सुंदरकार सुळंक सुरण
सुरखे सुरकर सुरे सुरगांठे
सूर्यवंशी सुषेण सुनसुने सुर्वे
सुसीर सुरंगे सुर्वे सुटुबे
सुकटनकर सुपले सुळे सुपेकार
सुपेकर सुभेदार सुरपाल सुररकर
सुष्टे सेकापुरे सेन्द्रक सेनापति
सेनापती सेलकर सेदवळ सेस
सेंगोकार सैरवार सोनटक्के सोटे
सोटे सोनाने सोळ सोमवंशी
सोराखे सोनगिरे सोंदारकार सोनेवाणी
सोनवडे सोनेकार सोनकार सोनसरे
सोनेवाने सोले सोनटक्के सोनगिरे
सोनार सोलीव सोरोटे सोंवळे
सोनवते सोनोने सोदरे सोडगे
सोडगीर सोकावडे सोकावते सोसाटे
सोलंकी सोळुंके सौसेन
३३ ) सूची पहा ह
हलिव हडंब हकणे हजारे
हमे हमाले हयग्रीव हयहय
ह्यगय हतोरे हटणे हलकारे
हडकर हंबरडे हसबोबडा हरणबुचके
हसनापुरे हळदे हडपी हगोने
हल्लेमार हये हतोळणे हपसे
हरफळे हजारे हडप हरपाल
हल्लमारे हंडे हंबिरराव हक्कदार
हकीम हाके हातये हाटोळे
हारगुडे हाडके हाडे हांडे
हावरे हाडगे हागे हावळे
हावले हाईपकर हाघणे हिंवराळे
हिंगे हिसे हिंगरे हिंगणे
हिरे हिरपे हिवरकार हिवसे
हिंगोडे हिंगणकार हिरादेवे हुगे
हुले हूड हुणमान्य हुमणे
हुद्देदार हुरदे हुपटे हुसंगाबादे
हुरसाड हुतके हेमंत हेंद्रे
हेमके हेलबे हेलवडे हेपटे
हैबते हेन्द्रे होतके होके
होनमाने होडगीर होनाडे होने
होंगे होनमाने होले होरे
होवलकर होलगे हौसे
३४ ) सूची पहा क्ष
क्षत्रिय क्षत्रिय क्षत्रप क्षात्रे
क्षीरसागर क्षीरसागर क्षेत्रपाल
३५ ) सूची पहा ज्ञ
ज्ञानी ज्ञानदेव ज्ञानवंत ज्ञाकोर

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग २१

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग २१
96 कुली मराठा पोटकुल उपकुल
भाग ८
मराठा 96 कुळी समाजात सर्व साधारण 6500 आडनावे सापडतात.
परंतु आजपर्यंत मात्र 6327 आडनावांची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे
आपले आडनाव पहा
सूची पहा
२५ ) सूची पहा म
मइंद
मते मदांधे मटे मठकर
मवाळ मखमले मरुदेसकर मडकर
महाळेमडके महालुंगे महिपाल मगरमक
मधूर मरवागडे मरकाळे मराठे
मरगठ मरे म्हैसने म्हसिक
महाले मतसागर म्हातारे मंडलोई
मंदीसर मकर मडावी महाते
मृगचव्हाण मृगवाहन मसके मटारमक
महलहा मळे मढे मक्तमपुरे
मरमरे मनवार मराल महलका
मंदीसूर मदन महाळुंग महोकार
महिवर महाला मचाले महल्ले
मटोंगे महाजन मटाले मंगळे
मसुरकर म्हसागर म्हसके मतेकर
म्हांबर महांबर महाकुलकार मंडिकर
मरमरे मरडे मनुके म्हसे
म्हाकमकाले मळसने महाडकर मधुरे
मधुकर मराठे मगामल मलके
महत्तर महाकुल मरमरे मरमदे
महाकालसिंदे मळे मराठे महाराष्ट्रे
मलिक मळे मगर म्हसाळे
म्हसवडकर म्हडे महिबर महाचित्रे
मालगुंज मोटे माहूरकर मानपूरकर
मावळणे मापर मांडवे मारवाडी
मातले मांजरेकर म्हात्रे मालठाणे
मापारी माने मांगदरे माने
मासकर मारुडकार माटे माकोटे
माथनकार मालेकर मालपे मालुसरे
माकुमिया मांजरे मांडवगडे माळोकार
मांगे माने मांडोकार माळी
मारवणे माहाडिक महाडिक मानमोद
मानसावंत माळकुटे मातेरे मावडे
माकोने मांगाडे मांगटे म्हामारमारे
माकडे माई मालवर मामतकर
माळवदे मांडभवर माळचिमणे मालव
मावळे मानखैरे माणसे मारकल
मानकर माहुरकर माधवमान मालपवार
मालोदे माळोदे मारे मारळ
माभळे मानतकर माधव मांडलिक
माड मातिखाये मासे माहोरे
मिरातकार मिरटकार मिरासगडे मिरासे
मिसाळ मिसकने मिसळे मिळमिळे
मिरजापुरे मिसार मीन मिरे
मुलमुले मुरमुरे मुसमरे मुसूर
मुळे मुळसिंदे मुंजेवार मुरकुटे
मुरकुंड मुरुख मुसळे मुरणकर
मुढे मुघरकर मुदवाट्या मुडे
मुंग मुणगेकर मुके मुगूल
मुलिक मुडे मुंगे मुंगळे
मुकुंद मूळके मुळीक मूरकर
मुठबळ मुकूल मुलगांवकर मुधोळ
म्हेपसे मेहत्तरे मेहकरे मेथकर
मेतकर मेघे मेढे मेंढे
मेंगे मेनगुणे मेणे मैद
मोठे मोहरे मोकाशी मोरभ
मोरांडे मोंड मोरे मोकरे
मोरभे मोहिते मोरकर मोळकर
मोडे मोढेकर मोहीतकार मोंदेकर
मोहिले मोहितकार मोने मोमळ
मोबाडे मोकांशे मोरखडे मोडक
मोडसे मोहिते मोहोड मौंदकर
मौर्य
२६ ) सूची पहा य
यंडे यदाखे
यमयक्ष यशवंत यमदाद यमदाहे
यवकार यादव यादगिरे यावले
यागीत योगले योगेश्वर योजीते
येलेकार येवले येकळे येमदे
येरणे येरमुले येवले
२७ ) सूची पहा र
रईराव रणधीर रणदिवे रणनवरे
रणसिंग रणजित रुमाळे रकते
रडके रघुवंश रघुशे रखमल
रसेमार रसिके रहाटे रवतकार
रणबागुल रणबोवे रणनागर रणदिव्य
रणबागर रणखंब रणपिष रणरक्ष
रणसिंह रताळे ‘रणछोड़’ रणधीर’
रणधीर रणवागुरे रणछोठ रणबावरे
रणपिसे रणखांब रणशिळे रणजीत
रत्नाकर रसाल रठ रडेकर
राठोड राणे राणा राउत
राऊत राऊळ रायजादे राष्ट्रकूट
रायमले रानवी राचोडे रायबल
रायगणे रासने राजवाडे रावळ
राखणकार राजरोष राहणे राजे
राव रास्ते राउतराव राजमान्य
राखणे राजमुंडे रावळे राव
रायने रायगड राडके राजूरकर
रायरुद्ध राबरे रजपूत राजूसकार
राजनका रायकर राखोंडे राजाळे
राखडे राक्षस रांधवणे राकडे
राखविये राकस रायगडे रांगणेकर
रांगणकर रानडे रांगोळे रागे
राष्ट्रकुट राचोर राजणे रायपुरे
राहाटे रावनिकम रासम रावणकार
राहुडकर रिठे रिंगणे रीणके
रुखे रूड रुद्रे रुमणे
रेखे रोहणकार रेवडे रेगुडे
रेचे रेपे रेखे रेणुसे
रेडे रोडके रोंघे
रोडे रोटे रोष्ठ रोकडे
रोगे रोठे रोठ
२८ ) सूची पहा ल
लकडे लढे लहाने लायबरे
लाहाने लहाणे लगड लववंशी
लवडे लंगडे लंडे लवाळे
लडके लसुरकर लगड लहाने
लताळ लंगोटे लफंगे लटके
ललिते ललाटे लहुले लमाले
लाड लामपोटे लांबट लाट
लाहुडकार लाहूल लाहुल लाटवे
लाकुंडकार लाध लाभाडे लावे
लांबदाढे लाखे लाखवे लाघवे
लांडे लांगथे लांडगे लाल
लाडे लालये लिकटे लिखे
लिंबे लिंड लिपसे लिखितकार
लिरड ल्लीगर लिथारे लिवसकार
लिय लोटणकर लोकरे लोटे
लोभे लोकेगांवकर लोहे लोणे
लोणकर लोनकर लोथे लोकरे
लोहखंड लोहारे लोटणकर लोखंडे
लोखण्डे लोंडो लोळे लुसकसे
लुले लुंगे लुबरे लुहुबे
लेवडे लेंडपवार लेगरमले लेकुरवाळें
लेडे लेळे
२९ )सूची पहा व
वटाणे
वळे वर्दन्त वराडे वननर
वत्सराज वखवखे वखारे वैद्य
वैरकार वरणे वंगे वंदे
वंशवार वंडले वडकर वडवाद
वडसकार वक्क वडसकर वटे
वटवटे वरवंटे वघले वंगल
वऱ्हाटे वटे वऱ्हाटे वकेट
वळदकर वसंद वनारे वरगड
वरपडे वर्धे वरारकार वर्धाने
वरणकार वळूंज वझे वचके
वणजारे वऱ्हाडे वळसे वसू
वडद वज्रे व्यवहारे वासांदे
वांखाडे वानखेडे वाळूंजकर वावडे
वानखडे वांझोळ वारेकर वादकर
व्यादाडे व्याटकर वादाडे वाढोडकर
वारंग वारुळकर वादळ वानचार
वाडे वाडके वादाडे वादे
वाटाडकर वाटेडे वांडे वांढरे
वादागर वासेकर वातारकार वाकडे
वारगे वांकसे वाकसे वाघमारे
वाघचोरे वाघ वाघोळे वाळे
वाळके वाघे वाधले वासिंदकर
वासकर वालुवे वायझोडे वाकळे
वालशिंग वागुळदे वाणियडे वारोकार
वाघाले वाघले वावडे वाघुळ
वायाळ विराज वीरदत विखे
विदेही विधुर विसाले विशाळ
वीरकर विराज विचके विसई
विजयसिंदे विराज विचारे विडवान
वीनसे वीरदत्त विसाड विल्हाळे
विंचूरकर विसरे विश्वासराव विधाते
विधळे विज्ञाने विधाते विरध
वीरभाव विरभव विराल विलहले
विलापे वेशे वेळणे वेळुंके
वेंगुर्लेकर वेरुळकर वेसगे वळोदे
वेखंड वैचित्रे वैतागे वैराळ
वैखरे
३० ) सूची पहा श
शंखपाल शतपाल
शहाजोगे शहा शहाणे शहापुरे
शालिवाहन शासने शार्दूल शाकावंत
श्यामकर्ण शालोत्रे शाकल शाब्दे
शिरखारे शिरसाठ शिरसात्त शिसोदे
शिशुपाल शिंगाडिया शिंगडे शिमरे
शिरगडकर शिरस्तेदार शिलेदार शिरसाठ
शिरे शिर्के शिरके शिवने
शित्रे शिंग शिणगारे शिरक
शितरे शिरखरे शिरगौर शिवले
शिवतारे शिर्के शिंदे शिलाहार
शितोळे शिरखैर शिलार शिंगोडे
शिंगाडे शिंगे शिंगणे शिंगारे
शिंगोकार शूरसेन शेलोरे शेटे
शमणे शेलार शेलॉर शेलारे
शेलार शेडगे शेबाळे शेंडे
शेलवड शेजोळे शेकावंत शेवट
शेलके शेलके शेळे शेळकी
शेंदाडे शेदरे शंख शेवडे
शैलधार

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...