शंभू चरित्रं भाग ५०
(वाचा आणि शेअरं करा)
अखेरं! उगवंली "फाल्गुनी वद्द्य
अमावस्या". ""११ मार्च १६८९""
औरंगजेबाची अखेरंची सजा,
"संभाजींच मस्तक कलम करा".
आणि संभाजींच मस्तकं छाटलं गेलं.
भाल्याच्या फाळाला अडकवलं
आणि ""गुढीपाडव्याच्
या आदल्या दिवशी महाराष्ट्रात
संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली".
निघाली वाजत...गाजत!
आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं
त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं
आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब
पडला "इंद्रायणी - भीमेच्या"
पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी -
भीमा""
अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं"
पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते
साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन
तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम,
मानवी जीवनाच्या चिरंतन
तत्वाशी जुळंलेलं "संभाजींच"
ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा"
संभाजींच्या मस्तकाकडं
तिरक्या माना करून आसवं ढाळू
लागल्या.
गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी -
भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय!
खरा "सर्जा संभाजीराजा" अजून
कळंलाच नाही.
""शिवाजी महाराजांनी सांगितलं...कसं
जगावं!!!
आणि संभाजी महाराजांनी दाखवंल...क
मरावं!!!...ती "इंद्रायणी - भीमा"
आजही सांगतेय........
क्रमशः
(वाचा आणि शेअरं करा)
अखेरं! उगवंली "फाल्गुनी वद्द्य
अमावस्या". ""११ मार्च १६८९""
औरंगजेबाची अखेरंची सजा,
"संभाजींच मस्तक कलम करा".
आणि संभाजींच मस्तकं छाटलं गेलं.
भाल्याच्या फाळाला अडकवलं
आणि ""गुढीपाडव्याच्
या आदल्या दिवशी महाराष्ट्रात
संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली".
निघाली वाजत...गाजत!
आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं
त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं
आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब
पडला "इंद्रायणी - भीमेच्या"
पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी -
भीमा""
अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं"
पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते
साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन
तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम,
मानवी जीवनाच्या चिरंतन
तत्वाशी जुळंलेलं "संभाजींच"
ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा"
संभाजींच्या मस्तकाकडं
तिरक्या माना करून आसवं ढाळू
लागल्या.
गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी -
भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय!
खरा "सर्जा संभाजीराजा" अजून
कळंलाच नाही.
""शिवाजी महाराजांनी सांगितलं...कसं
जगावं!!!
आणि संभाजी महाराजांनी दाखवंल...क
मरावं!!!...ती "इंद्रायणी - भीमा"
आजही सांगतेय........
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा