फॉलोअर

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव









भाग १०४
कौंडिण्यपूर (Kaundinyapur)
पोस्तसांभार :: प्रणीता हरड
भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. पुराणांतील अनेक कथांत कौंडिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. हे स्थळ भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या मंदिरातून हरण केले, अशी कथा प्रसिद्ध आहे.
कौंडिण्यपूरचे पुरातत्त्वीय महत्त्व तत्कालीन न्यायाधीश ए. आर. देशपांडे यांनी सर्वप्रथम उजेडात आणले (१९२८). त्यानंतर येथील अवशेषांचा अभ्यास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी १९३६ साली, तर डेक्कन कॉलेज, पुणे येथील संशोधकांनी १९५९ साली केला. येथे पांढरीचे प्राचीन वस्त्यांचे अवशेष असलेली अनेक टेकाडे आहेत. या वस्त्यांचे स्वरूप आणि कौंडिण्यपूरचा भारतीय सांस्कृतिक परंपरेतील नामवंत व्यक्तींशी असलेला संबंध जास्त स्पष्ट करण्याच्या हेतूने उत्खनन करण्यात आले (१९६२-६४), मात्र वाङ्मयात उल्लेखिलेल्या नामवंत व्यक्तींच्या काळांतील पुरावा उत्खननात उपलब्ध झाला नाही.
महाराष्ट्र शासनाने मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले (१९६२-६४). यात येथील प्राचीन लोहयुगापासून मध्ययुगापर्यंचा सांस्कृतिक कालानुक्रम निदर्शनास आला. पुढे डेक्कन कॉलेज, पुणे येथील शास्त्रज्ञांनी पायरी खड्ड्यांची पद्धती अवलंबून उत्खनन केले (२००१).
पहिल्या उत्खननात एकूण सहा कालखंडांतील वस्त्यांचा पुरावा उपलब्ध झाला. पहिला कालखंड प्राचीन लोहयुगीन महापाषाण संस्कृतीशी निगडित असून नागपूरजवळील टाकळघाट व खापा येथील संस्कृतीशी समकालीन आहे. या कालखंडाची प्राचीनता इ.स.पू. २००० इतकी ठरविली गेली होती; अर्थात हा काल इ.स.पू. आठवे -सातवे शतक इतकाच प्राचीन होऊ शकतो, असे आता निश्चित झाले आहे. या काळातील लोक उत्कृष्ट बनावटीची काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी वापरीत, लोखंडाची विविध शस्त्रे व दररोजच्या वापराच्या वस्तूही बनवीत. उत्कृष्ट नक्षीकाम केलेले दगडाचे मणी तयार करीत. त्याचप्रमाणे मुशीच्या साहाय्याने तांबे शुद्ध करीत असत. दुसरी वस्ती इ.स.पू.सु. ८०० ते ६०० या काळात झाली. या कालखंडात काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी चालूच राहिली, परंतु त्यात काही नवे आकार वापरात आले. तिसऱ्या कालखंडात, इ.स.पू. ३०० ते १००, कौंडिण्यपूरची भरभराट झाली होती, असे दिसते. आहतनाणी, उत्कृष्ट चमकदार काळी मृद्भांडी, दगडांचे विविध रंगांचे मणी आणि कर्णकुंडले (ताटंक चक्र) इ.वस्तू तत्कालीन वैभवाची साक्ष देतात. ही सुबत्ता यानंतरच्या, इ.स.पू.१५० ते इ.स. सु. २००, सातवाहन कालखंडातही टिकली. विटांनी बांधलेली सांडपाण्याची शोषणकुंडे, पाटे, काचेचे आणि दगडांचे विविधरंगी मणी, काचेची कर्णकुंडले, दृष्टमणी, काजळ शलाका, कंगवे, हाडांच्या सुया, लोखंडी बाणाग्रे, भाले, कट्यारी इ. या काळात प्रचलित होती. विविध प्रकारचे मणी बनविण्याचे कौंडिण्यपूर हे या काळात केंद्र होते, असे दिसते. सातवाहनांच्या काळानंतर मात्र कौंडिण्यपूरला उतरती कळा लागली. वाकाटककालीन थरांत काही अर्चनाकुंडे सापडतात,तर मध्ययुगीन काळात घरांच्या घडीव दगडांच्या भिंतींचे अवशेष आढळतात. याशिवाय मुहम्मदशाह बहमनी पहिला, औरंगजेब यांची मध्ययुगातील नाणी पांढरीच्या टेकडांवर सापडली.
२००१ साली येथे केलेल्या उत्खननात वनस्पतींच्या केसरादी अवशेषांव्यतिरिक्त अनेक थरांमध्ये गहू, वाटाणा, हरभरे, विशेषत: फोलपटांसह तांदूळ इ.जळालेल्या धान्यांचे अवशेष सापडले. तांदळाचे प्रमाण सातवाहन कालखंडात अधिक आढळून आले. अशाच प्रकारे तांदळाचे अवशेष जवळपासच्या सुमारे दहा पुरातत्त्वीय स्थळांच्या सर्वेक्षणातही मिळाल्याने प्राचीन काळी येथे मुबलक पाणीपुरवठा व अनुकूल हवामान असावे, असा निष्कर्ष काढता आला. मात्र इ.स.सहाव्या शतकानंतर हवामानात प्रतिकूल बदल होत गेला व पर्जन्यमान कमी झाले असावे.
संदर्भ:
Deotare, B. C., Joshi, P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
Dikshit, M. G. Excavations at Kaundinyapur, Bombay, 1968.
Shete, Gurudas ; Mishra, Sheila & Deotare, B. C. Geoarchaeology of Upper Wardha Valley, Bulletin of The Deccan College Post-Graduate and Research Institute, 2006-2007.
Smith, Monica, How Ancient Agriculturists Managed Yield Fluctuations Through Crop Selection and Reliance on Wild Plants: An Example From Central India, Economic Botany, 2006.
देव, शांताराम भालचंद्र, ‘रुक्मिणीचे कौंडिण्यपूर’, दै.केसरी, १९८४.

बुधवार, २८ जून, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०२

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव



भाग १०२
सावळदा संस्कृती : (इ. स. पू. २५००–२०००).
महाराष्ट्रातील आद्य शेतकर्यांची एक सर्वांत जुनी संस्कृती. इ. स. पू. २५०० च्या सुमारास ह्या संस्कृतीचा उदय झाला. या संस्कृतीचा शोध सर्वप्रथम नंदुरबार (पूर्वीचा धुळे) जिल्ह्यातील सावळदा या ठिकाणी लागला. या गावाच्या नावावरूनच या संस्कृतीला ‘सावळदाʼ असे नाव देण्यात आले. तापी नदीच्या खोऱ्यातील सावळदा, कवठे व प्रवरा नदीच्या खोऱ्यातील दायमाबाद (जि. अहमदनगर) ही या संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. सावळदा ही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असली, तरी या संस्कृतीच्या लोकांनी धातू व दगडांपेक्षा हाडांपासून बनवलेल्या हत्यारांना प्राधान्य दिलेले दिसते. हरणासारख्या प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेल्या सुऱ्या, चाकू, तीराग्रे यांसारखी हत्यारे दगडी हत्यारे व अवजारांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर सापडली.
सावळदा संस्कृतीची खापरे ही लाल रंगाची असून त्यांवर काळ्या रंगात नक्षीकाम केलेले आहे. प्राणी, पक्षी, जलचर – मासे इत्यादी – शिकारीसाठी वापरले जाणारे मत्स्यबाण (harpoons) इत्यादींचे चित्रण या खापरांवर आढळते. भांड्यांमध्ये प्रामुख्याने हंडे, वाडगे, थाळ्या यांचा समावेश होतो. दायमाबाद येथे चार खूर असलेले साठवणीचे रांजणही आढळून आले.
सावळदा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामधून प्राथमिक अवस्थेतील शेतीचे पुरावे मिळाले. या संस्कृतीचे लोक प्रामुख्याने बाजरी व क्वचित गहू आणि ज्वारीची लागवड करत असत. सावळदा येथील उत्खननात सापडलेली घरे आकाराने छोटी म्हणजे साधारण दीड ते दोन मीटर व्यासाची आहेत. ही घरे खड्ड्यात केलेली असत (dwelling pits). दहा- बारा सेंमी. खोलीचा गोलाकार किंवा लंबगोलाकार खड्डा खणून त्या भोवती वासे उभारून छप्पर केले जाई. घरांच्या अंगणात धान्य साठवण्यासाठी बळदांसारखे खड्डे केलेले होते. अंगणातले लहान आकारांचे खड्डे हे उत्खननकर्त्यांच्या मते, रात्री कोंबड्या ठेवण्यासाठी असावेत. येथील एक लंबगोलाकार आकाराचे घर खूप मोठे होते (४x३ मी.). घराची जमीन ३० ते ४० सेंमी. खोलीवर होती. एका कोपर्यात चूल होती. हे घर वसाहतीच्या प्रमुखाचे असण्याची शक्यता आहे.
दायमाबाद येथील उत्खननात सापडलेली घरे यापेक्षा मोठी होती. काही दोन तर काही तीन खोल्यांची घरे होती. त्यांच्या भिंती सु. ३० सेंमी. उंचीच्या असून त्यांवर काठ्या आणि मातीचे लेपण असावे. घराच्या आत गोलाकार खड्ड्यात चूल आणि धान्य साठवणीची बळदेही सापडली आहेत. मात्र येथे घरे बांधण्याआधी पूर्वनियोजन दिसून येत नाही. लहान वस्तीमध्ये जागा मिळेल तशी घरे बांधली गेली होती. येथील एक घर चतुष्कोनी आकाराचे होते (४.५ मी.). बैठी भिंत घालून त्याचे दोन भाग केलेले होते. या घरात एक लिंगाच्या आकाराचा दगड उत्खननात सापडला आहे. हा दगड धार्मिक समजूतींशी निगडीत असून हे मांत्रिकाचे घर अथवा मंदिर असण्याची शक्यता आहे.
कवठे येथील उत्खननात काही दफनांचे पुरावेही मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील माळवा, जोर्वे यांसारख्या इतर ताम्रपाषाण संस्कृतींच्या तुलनेत सावळदा संस्कृतीचे लोक अप्रगत अवस्थेत होते. प्रामुख्याने तापी नदीच्या खोऱ्यात विस्तार असलेल्या ह्या संस्कृतीचे लोक खानदेश भागात फार काळ टिकाव धरू शकले नाहीत.
संदर्भ :
Annual Bulletin of the Archaeological Survey of India, IAR 1958-59, 1959-60, 1974-75 & 1984-85, New Delhi.
Shinde, V. S. ‘Settlement Pattern of The Savalda Culture : The First Farming Community of Maharashtra’, Bulletin of the Deccan College Research Institute, Vol. 49, pp. 417-426, Pune, 1990.
ढवळीकर, म. के. महाराष्ट्राची कुळकथा, पुणे, २०११.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०१

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव




भाग १०१
हिंदू क्षत्रिय मराठा सातवाहन वंश की संक्षिप्त जानकारी।
पोस्तसांभार :: सुयश शिर्केसातवाहन
(शिवभगवान सातवाहन राजाओं के वंशज)©®
हिंदू क्षत्रिय मराठा सातवाहन राजे महाराष्ट्र के संस्थापक-निर्माते हैं।
महाराष्ट्र राज्य सातवाहन राजाओं द्वारा पूर्व-क्षेम विज्ञापन अवधि में बनाया गया था।
महाराष्ट्र की स्थापना हजारों लाखों साल पहले हुई थी और हिंदू क्षत्रिय मराठा सातवाहन राजा महाराष्ट्र के निर्माता हैं।
महाराष्ट्र के आराध्यदैवत कुलदैवत देवता शिवभगवान महादेव शंकर पार्वती हैं।
सातवाहन राजा शिवभगवान हैं। सातवाहन राजा शिवभगवान (महादेव) के वंशज हैं, इसलिए शिवभगवान सातवाहन नाम पड़ा हें।
सातवाहन राजा हिंदू वैदिक आर्य सनातनी क्षत्रिय मराठा समुदाय के राजा हैं। वह हिंदू वैदिक आर्य सनातनी धर्म यानी हिंदू धर्म के रक्षक हैं।
९६ कुल मराठा सातवाहन राजाओं द्वारा बनाए गए थे।
मल्लरठ्ठ से ल्ल की जगह र के रूप में किया गया और मराठ्ठा-मराठा (महारठ्ठा-मराठा) जाति किया गया। सातवाहन राजा क्षत्रिय मराठा जाति के निर्माकर्ता हैं।
ऋग्वेद मे महाराष्ट्र को महान राष्ट्र महाराष्ट्र (क्षत्रिय मराठा साम्राज्य) बताया गया हे.
महाराष्ट्र का अर्थ है मराठा और मराठा का अर्थ है महाराष्ट्र और महाराष्ट्र का अर्थ है सातवाहन साम्राज्य।
महाराष्ट्र राज्य अतीत में एक स्वतंत्र राज्य रहा है और आज भी है। सातवाहन राजे महाराष्ट्र के मालिक भी हैं।
महाराष्ट्र मे सबसे पहिले कदम रखने वाला वंश सातवाहन वंश हि था.
प्रभू श्रीराम के काल मे भी महाराष्ट्र मे सातवाहन शासन था. राजा का नाम मदन सातवाहन था. तब महाजनपद कि व्यवस्था थी महाराष्ट्र मे अश्मक महाजनपद था ओर राजधानी अश्मकनगर प्रतिष्ठान(पैठण) थी।
सातवाहन राजाओं का शासन आगे पिढीयों तक रहा था।
मौर्य काल में भी, महाराष्ट्र में सातवाहन राजाओं का शासन था। सातवाहन राजा किसी के भी मांडलिकत्व मे नहीं थे, उनका शुरू से ही अपना स्वतंत्र अस्तित्व था।
सिमुक सातवाहन ने कन्व वंश के सम्राट को हराकर महाराष्ट्र के जुन्नर, पैठण को अपनी राजधानी बनाया. राजा सिमुक इन्हें सिंधुक भी कहा जाता है सातवाहन का सीधा अर्थ होता है सूर्य सात - वाहन यानी कि सात घोड़े जो भगवान सूर्य जी के रथ को होते हैं यह सूर्यवंशी राजवंश था।
जब शिर्केसातवाहन वंश के गौतमीपुत्र सातवाहन राजा ने विदेशी शक राजा को हराकर महाराष्ट्र को विदेशी आक्रमणों से मुक्त किया और गुडीपाडवा उत्सव की शुरुआत की। उसी त्यौहार को हिंदू मराठी नववर्ष और सातवाहन राज्याभिषेक समारोह के रूप में जाना जाता है,
सातवाहन वंश का कार्यकाल पूर्व-क्षेम विज्ञापन अवधि (ईस्वी पूर्व) से लेकर चालू होता हे क्षेम विज्ञापण बाद (इसवी बाद) भी सातवाहन राजाओं ने राज किया ओर उसके बाद भी सातवाहन साम्राज्य था ओर आज भी सातवाहन साम्राज्य हे.
सातवाहन साम्राज्य आज के महाराष्ट्र, कर्नाटक और आंध्र प्रदेश,तेलंगणा, तमिलनाडू, केरल, दक्षिण गुजरात का कुछ हिस्सा दक्षिण मध्यप्रदेश का कुछ हिस्सा, दक्षिण छत्तीसगड का कुछ हिस्सा, दक्षिण ओडीसा का कुछ हिस्सा लेकर एक बड़ा विशाल साम्राज्य था। और आज भी है।
सातवाहन राजाओं ने शक, यवन (आगरी/कालण), कुषाण और हूण सहित अन्य विदेशी आक्रमणों को हराकर महाराष्ट्र और पूरे हिंदुस्तान की रक्षा की थी।
सातवाहन काल में प्राकृत भाषा का अर्थ मराठी भाषा है और साहित्य में भी प्रगति हुई. इस काल में राजकीय भाषा प्राकृत (मराठी भाषा),संस्कृत थी और प्रचलित लिपि ब्राह्मी,संस्कृत थी. उन्होंने अपने सभी अभिलेख, प्राकृत भाषा तथा ब्राह्मी लिपि ओर संस्कृत में ही लिखवाये. हाल नामक सातवाहन राजा प्राकृत भाषा का प्रसिद्ध कवि था. सम्भवतः उसी ने श्रृंगार रस की गाथा सप्तशती की रचना की थी. इसमें 700 से भी ज्यादा पद्य थे जो प्राकृत में रचे गये थे. सम्भवतः गुणाढ्य की वृहतकथा भी सातवाहन के काल में लिखी गयी. तमिल साहित्य में भी कुछ रचनाएं इसी युग में शुरू की थी. इसी काल में संस्कृत व्याकरण की पुस्तक “कातंत्र” संघवर्मन नामक विद्वान ने लिखा.
सातवाहन राज्य के लोग विभिन्न उद्योगों से अपना जीवनयापन करते थे। कृषि और पशुपालन के अलावा, विभिन्न व्यवसाय भी विकसित किए गए। उन्होंने विभिन्न प्रकार के धातुओं से विभिन्न वस्तुओं और औजारों को बनाया, लोहे के औजारों ने खेत के औजार के साथ-साथ घरेलू वस्तुओं को भी बनाया।
क्षेम विज्ञापन बाद पहली शताब्दी (पहली शताब्दी ईस्वी) में कोलार के स्वर्ण क्षेत्र में प्राचीन सोने की खानों के साक्ष्य मिले हैं। सातवाहनों ने सोने को कीमती धातु के रूप में इस्तेमाल किया होगा। (क्योंकि वे कुषाणों की तरह सोने के सिक्के नहीं चलाते थे)। इनमें मिट्टी के बर्तनों, इत्र बनाने, खानों से धातु निष्कर्षण, हाथी दांत का काम, सूती और रेशम से कपड़ा बनाना, चमड़ा और इससे विभिन्न "वस्तुएं" बनाना, दवाइयाँ बनाना, डाई, सोना, तांबा, मोती और आभूषण आदि बनाना शामिल हैं। उद्योग में शामिल थे। इस राज्य में, विभिन्न ट्रेडमैन ने अपने स्वयं के सामूहिक संगठनों या बर्तनों, मिट्टी के बर्तनों (बुनाई), तिलहन (तेल), कणमास्कर (कांस्य के बर्तन), गांधी (इत्र के निर्माता और विक्रेता) का गठन किया। उन्होंने आधुनिक बैंकों के लिए भी काम किया। ये श्रेणियां अन्य लोगों के धन को ब्याज पर रखती थीं और दूसरों को उनका ब्याज देती थीं। इन श्रेणियों ने समाज में कारीगरों की प्रतिष्ठा और सुरक्षा अर्जित की। प्रत्येक श्रेणी का अपना प्रतीक (टोटेम), टैगमा, शीशा लगाना और सील होना था। यह संगठन बिना किसी भेदभाव के सभी भक्तों को दान और दान देता था और इसकी अध्यक्षता सातवाहन राजे ने की थी जिसके लिए सातवाहन राज का सातवाहन उद्योग व्यवसाय (महाराष्ट्र राज्य: उद्योग और व्यवसाय प्राधिकरण) के नियंत्रण में था। सातवाहन उद्योग व्यवसाय प्राधिकरण (सातवाहन इंडस्ट्रीज) के अध्यक्ष सुयश शिर्केसातवाहन (सातवाहन राजाओं के वंशज) हैं।
सातवाहन युग में मंत्रिपरिषद की व्यवस्था थी. इस बात की जानकारी हमें रुद्रदामा के अभिलेख से मिलती है. इसके अभिलेख में पति सचिवों तथा कम सचिवों का उल्लेख है जो मंत्रिपरिषद के अस्तित्व को सिद्ध करती है. मंत्रियों की सहायता से राजा अलंघ की प्राप्ति, प्राप्त की रक्षा, रक्षित की वृद्धि और वृद्धि का योग्य पात्रों में वितरण करता था.
सातवाहन राजाओं ने मौर्य सम्राट अशोककालीन कुछ प्रशासनिक इकाइयों को बनाए रखा. उनके समय में जिला को अशोक के काल की तरह आहार ही कहा जाता था. प्रत्येक जनपद का शासन एक अमात्य, सैनिक राज्यपाल अथवा स्थानीय सरदारों के पास होता था जो महाभोज या अमात्य और महामात्य कहलाते थे. यह विचार ठीक जान पड़ता है क्योंकि शिर्केसातवाहनों के प्रशासन में हम सैनिक और सामंती तत्व भी पाते हैं. यह महत्त्वपूर्ण बात है कि सेनापति को प्रान्त शासक नियुक्त किया जाता था. इस सम्बन्ध में एक इतिहासकार का कहना है “चूंकि दक्कन के कबीलाई लोगों का पूरी तरह न तो हिन्दूकरण हुआ था और न ही वे अपने को नए शासन के अनुकूल बना पाए थे इसलिए उन्हें सैनिक शासन के अधीन रखना आवश्यक था. गांवों का शासन राज्य द्वारा नियुक्त अधिकारी के पास होता था. उसे गौल्मिक कहा जाता था. वह एक ऐसे सैनिक का प्रधान होता था जिसमें नौ रथ, हाथी, पच्चीस घोड़े और पैतालीस पैदल सैनिक होते थे. उसका कर्त्तव्य था कि वह कर एकत्र करे तथा शान्ति बनाये रखे. सातवाहन राज्य में नगरों की भी कमी नहीं थी. वहीँ नगर की शासन व्यवस्था नगर व्यवहारिक चलाता था जो शान्ति बनाये रखने के साथ-साथ शिल्प कार्यों की देखभाल तथा शिल्पियों एवं व्यापारियों से कर वसूल करता था.
भूमि-कर, व्यापारियों तथा शिल्पियों पर लगने वाले कर तथा जुर्माने राज्य की आय के प्रमुख साधन थे. दण्ड विधान प्राय: कठोर था लेकिन वासिष्टीपुत्र श्रीपुलभावि ने अपराधियों के प्रति नर्मी का व्यवहार किया. कुछ उल्लेखों के आधार पर कहा जाता है कि ब्राह्मणों को अपराधी होने पर कम दण्ड तथा उनके विरूद्ध अपराध करने वाले को कठोर दण्ड दिया जाता था.
हम सभी आज सुरक्षित हैं क्योंकि सातवाहन राजाओं ने शक, यवन (आगरी/काळण), कुषाण और हूण सहित अन्य विदेशी आक्रमणों को हराकर महाराष्ट्र और पूरे हिंदुस्तान की रक्षा की थी।
ओर आजभी हम सब हिंदुस्तानी देश वासियोंको यही करना हें।
हिंदू क्षत्रिय मराठा, ब्राह्मण, राजपूत, अहीर, जाट, पटेल, गुर्जर और आदिवासी समुदाय के सदस्यों से हिंदू क्षत्रिय मराठा सातवाहन साम्राज्य की रक्षा के लिए एकजुट होना चाहीए और सुयश शिर्केसातवाहन ( शिवभगवान सातवाहनओं के वंशज) के मराठा सातवाहन समाज सेना में शामिल होने का आग्रह किया जाता है। ओर समुदाय के सदस्यों को वेबसाइट https://play.google.com/store/apps/details... पर भी सामिल होना चाहिए।
सुयश शिर्केसातवाहन(शिवभगवान सातवाहन राजाओं के वंशज)©®

सोमवार, ५ जून, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १००

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव




भाग १००
कान्हेरी लेणी (Kanheri Rock-cut caves)
बौद्धमताचे एक प्रसिद्ध केंद्र व मठ. कान्हेरी लेणी मुंबईपासून सु. ३२ किमी., ठाण्यापासून सु. ८ किमी., तर मुंबई उपनगरातील बोरीवलीपासून पुढे ६ किमी. अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. येथे सु. शंभराच्या वर बौद्ध धर्मीय लेणी असून त्या साधारणतः इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते सातव्या-आठव्या शतकांदरम्यान खोदल्या आहेत. पुढे सु. पंधराव्या शतकापर्यंत या लेणींचा वापर भिक्षूंनी केलेला दिसतो. कान्हेरीचा प्राचीन उल्लेख येथूनच प्राप्त झालेल्या शिलालेख व ताम्रपटात ‘कन्हगिरी’ व ‘कृष्णगिरी’ असा आहे. हीनयान (थेरवाद), महायान आणि वज्रयान संप्रदायाचा पगडा या लेणींवर दिसून येतो. येथील लेण्यांत शंभरावर अभिलेख असून काही भित्तिचित्रेही आहेत. उत्कृष्ट जल व्यवस्थापन, दुर्मीळ बौद्ध शिल्पे व विशिष्ट लयन स्थापत्य रचना ही या लेण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये.
लेणी क्र. १, कान्हेरी.
कान्हेरी लेणींचे प्रारंभिक उल्लेख संभवतः इ. स. ३९९–४११ या कालावधीत भारत भेटीस आलेल्या फाहियानच्या वृत्तांतात मिळतात. यानंतर या लेणींचा अभ्यास व संशोधन कार्य गार्सिया दा ऑर्टा (१५३४), जाओ दे कॅस्ट्रो (१५३९), डायगो दा कौटो (१६०३), फ्रायर (१६७५), जेम्स बर्ड (१८४७), जे. स्टिव्हन्सन (१८५२ व १८५३), वेस्ट (१८६०), भाऊ दाजी लाड (१८६४-६६), जेम्स बर्जेस व भगवानलाल इंद्रजी (१८८१), ब्यूलर (१८८३), ल्युडर्स (१९११), एम. जी. दीक्षित (१९४२), व्ही. व्ही. मिराशी (१९५५), शोभना गोखले (१९७६), एस. नागराजू (१९८१), सुरज पंडित (२००५; २०१२), एम. के. ढवळीकर (२०१६) अशा अनेक विद्वानांनी केले आहे.
लेणी क्र. ३, कान्हेरी.
येथील लेणी दक्षिणेकडील डोंगर उतारावर वेगवेगळ्या स्तरांवर खोदण्यात आलेली आहेत. बहुतेक लेणींत शिलालेख आढळून येतात. त्यांचा मुख्य विषय विविध भिक्षू आणि उपासकांनी लेणी व संबंधित कार्यांसाठी दिलेल्या दानधर्माचा व भेटीगाठींचा आहे.
एम. के. ढवळीकर यांनी या लेणींचे शैलीगत वैशिष्ट्य व शिलालेखांवरून ठळकपणे तीन कालखंड केले आहेत. १) हीनयान लेणी (इ. स. सु. १५०–२००), २) प्रारंभिक महायान लेणी (इ. स. २००–३५०) व ३) नंतरच्या महायान लेणी (इ. स. सु. ४५०–७००). कान्हेरी लेणींचा आराखडा पाहता, या प्रामुख्याने सहा समूहांत टेकड्यांच्या संरचनेचा विचार करून खोदण्यात आलेल्या दिसतात. यात समूह क्र. १ ते ६ मध्ये क्रमशः लेणी क्र. २ ते ७, १४ ते ३०, ४९ ते ७०, ३१ ते ४०, ८८ ते ९३ व ८ ते १२ यांचा समावेश होतो. येथील बहुतेक लेणींची रचना खोल्यांसह मंडप, बाक व समोर व्हरांडा अशी आहे. अशा प्रकारची रचना भारतीय लयन स्थापत्याच्या इतिहासात अद्वितीय मानली जाते. बहुतेक शिल्पे मूळतः प्रारंभिक काळात खोदलेल्या लेणींमध्ये मागावून ५-६ व्या शतकात नव्याने कोरलेली आढळून येतात. काही लेणींची संपूर्ण भिंतच शिल्पांनी व्यापलेली दिसते.
चैत्यगृह, लेणी क्र. ३, कान्हेरी.
पहिला कालखंड : लेणी क्र. २ ते ७ या लेणींत बुद्ध अथवा बोधिसत्त्वांच्या प्रतिमा नसल्याकारणाने (लेणी क्र. २, ३, व ५ वगळता), यांना पहिल्या कालखंडात ठेवता येते. अभिलेखीय पुराव्यानुसार कान्हेरीमध्ये सर्वप्रथम दुसऱ्या शतकाच्या मध्यात क्र. ५ मध्ये पाण्याची एक पोढी खोदण्यात आली. यानंतर बहुधा दुसऱ्या शतकाच्या मध्यावधीत क्र. ३ चा चैत्यगृह खोदण्यात आला. हे कान्हेरीतील एक अतिभव्य व महत्त्वपूर्ण लेणे आहे. यातील चैत्य व्यवस्थित कोरला असला, तरी तो मंडपाच्या संरचनेत लेणे क्र. ४ चे स्थान जवळच असल्याने व्यवस्थित बसत नाही. हा स्तंभयुक्त चैत्यगृह २६.३६ X १३.६६ मी. व उंचीला १२.९ मी. असून आकाराने कार्ला येथील चैत्यापेक्षा थोडासा लहान आहे. लेण्याबाहेर समोरच विटांच्या एका स्तूपाचे अवशेष आहेत. या लेण्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना दोन द्वारपाल असून, व्हरांड्यातील दक्षिण स्तंभावर दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात कोरलेल्या, पश्चिम भारतातील सर्वांत प्राचीन ज्ञात दोन लहानशा बुद्ध प्रतिमा आहेत. या लेण्यात ५-६ व्या शतकातील बुद्धाच्या विराट प्रतिमेसह इतर बुद्ध व बोधिसत्त्वांच्या प्रतिमाही कोरण्यात आलेल्या आहेत. याशिवाय या लेण्यात यक्षसदृश्य शिल्प, पाच फण्यांयुक्त नाग व मिथुन शिल्पे आहेत.
बुद्धमूर्ती, लेणी क्र. ३, कान्हेरी.
लेणी क्र. ‘२ एʼ ते ‘२ एफʼ हा सहा लेणींचा एक समूह असून ‘२ सीʼ, ‘२ डीʼ व ‘२ इʼ मध्ये स्तूप आहेत. लेणे क्र. ‘२ एफʼ हे विहार लेणे असून आकाराने मोठे आहे. ढवळीकरांच्या मते, लेणे क्र. ७ चा तलविन्यास लेणे क्र. ‘२ एफʼ सारखाच असून भिक्षुंसाठी खोदण्यात आलेला कान्हेरी येथील हा सर्वांत प्राचीन विहार आहे. लेणे क्र. ४ एक सपाट छतयुक्त गोलाकार चैत्य आहे.
दुसरा कालखंड : या कालखंडात, समूह क्र. २ ते ५ मधील लेणींचा प्रामुख्याने समावेश केला जातो. कान्हेरी येथील बहुतेक लेणी, प्रारंभिक महायान कालखंडात (इ. स. २००–३५०) खोदण्यात आलेली आहेत. दुसऱ्या समूहातील लेणी क्र. १४ ते ३० उत्तरेकडील टेकडीत ओढ्याच्या (जलप्रवाह) उत्तरेला आहेत. हीनयान संप्रदायाचा हा शेवटचा कालखंड समजला जातो. या कालखंडातील लेणी पहिल्या कालखंडातील लेणींजवळ स्थित आहेत. या कालखंडातील प्राचीनतम लेणे, २१ क्रमांकाचा सुनियोजित विहार आहे. हे लेणे इ. स. सु. १८६ मधील असून लेणे क्र. २२ शी मिळते-जुळते आहे.
तिसऱ्या समूहातील लेणी क्र. ४९ ते ७० दक्षिणेकडील डोंगरभागावर तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात खोदलेली आहेत. या समूहातील बहुतेक लेणी किरकोळ फरक वगळता एक सारखीच आहेत. या लेणी सातवाहन काळातील शेवटच्या टप्प्यातील समजल्या जातात.
लेणे क्र. ५० सुद्धा कान्हेरीतील दुसऱ्या कालखंडातील एक महत्त्वाचे लेणे असून, यात शिलालेखही आहे. लेणे क्र. ६५ मधील शिलालेखात एका महिला भिक्षुणीने ‘अपरासेलिय’ नामक पंथातील भिक्षूंसाठी लेणे व पोढी दान दिल्याचा उल्लेख आहे. लेणे क्र. ६७ मध्ये दीपांकर बुद्ध, बुद्ध, मानुषी बुद्ध, मैत्रेय, बोधिसत्त्व व इतर शिल्पे आहेत. येथील शिल्पांवरती रंगकाम केल्याच्या खुणा आढळून येतात.
चौथ्या समूहातील (३१ ते ४०) लेणींच्या तलविन्यासांत विविधता आढळते. यांच्या मागील बाजूस गाभारा असून, पूजेसाठी देवता कोरलेली दिसत नाही. या समूहातील लेणी, लयन स्थापत्य विकासक्रमातील पुढील टप्पा दर्शवितात. बहुतेक विहारांमध्ये आता स्वतंत्र गाभारे (गर्भगृह) दिसायला लागतात. यातील बहुतेक लेणी तिसऱ्या शतकाशी संबंधित आहेत. लेणे क्र. ३२ परिपूर्ण असून येथे कान्हेरी समूहातील एक संपूर्ण विहार दिसून येतो. या समूहात वेदिका पट्टी व वाळूचे घड्याळ (hour glass) सदृश्य सजावट पहिल्यांदाच दिसून येते. येथून तारा या बौद्ध देवतेची एक लाकडी प्रतिमा प्राप्त झाली होती. हे लेणे ‘भद्रयानिय’ पंथाच्या भिक्षूंसाठी दान दिले होते, हे विशेष. या पंथाचे नाव चैत्यलेणे क्र. ३ व लेणे क्र. ५० मध्येही आढळते.
पाचवा समूहही दक्षिणेकडील डोंगरभागावरच असून चौथ्या समूहाच्या थोड्याशा पूर्वेला आहे. या समूहातील लेणी क्र. ८४-८७ ‘निर्वाण विथी’ समजली जातात. ही लेणी, चैत्यलेणे क्र. ३ च्या दक्षिणेला दीड किमी. अंतरावर असून एका विशाल शैलाश्रयात खोदण्यात आलेली आहेत. यात सु. ६० बांधीव स्तूप आहेत, जे कान्हेरीत निर्वाणप्राप्त भिक्षूंच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधले असावेत. या परिसरातून १९७५ साली शोभना गोखले यांना सु. ६ व्या शतकातील प्रसिद्ध आचार्यांची नावे असलेले प्राकृत भाषेतील १८ ब्राह्मी शिलालेख प्राप्त झाले होते. लेणे क्र. ९० मध्ये ३ पहलवी (११ वे शतक) आणि २ जपानी शिलालेख आढळून आले आहेत.
एकादशमुखी अवलोकितेश्वराचे एक शिल्प, लेणे क्र. ४१ च्या प्रांगणातील एका छोट्या कक्षात कोरलेले आहे. ही या देवतेची जगातील सर्वांत प्राचीन ज्ञात दगडी मूर्ती मानली जाते.
तिसरा कालखंड : (सु. ४५०—७००). सहाव्या समूहातील लेणी (८ ते १२) ज्यावेळी खोदण्यात आली, त्यावेळी काही आद्य लेणींमध्ये नव्याने काही शिल्पे कोरण्यात आली. तसेच काही भित्तिचित्रेही रेखाटण्यात आली. या समूहातील लेणी, वरील समूहात जागा उपलब्ध झालेल्या ठिकाणी खोदण्यात आली असून, यातील शिल्पकाम ५ ते ६ व्या शतकाशी सुसंगत आहे. यावेळी कोकणात त्रैकुटकांचे राज्य नांदत होते. यानंतर विशेष असे लेणी-खोदकाम हाती घेण्यात आलेले दिसत नाही.
क्र. ८ ही एक पोढी असून यात लहान खोल्या पाहावयास मिळतात. लेणे क्र. ११ हे कान्हेरीतील सर्वांत विशाल लेणे असून ‘दरबार लेणे’ या नावानेही प्रसिद्ध आहे. यात एक गाभारा व भिक्षूंसाठी खोल्या आहेत. यात बुद्ध, अवलोकितेश्वर, पद्मपाणी इ. प्रतिमा आहेत. हा विहार वेरूळ येथील लेणे क्र. ५ सारखा असून सातव्या शतकात खोदला गेला आहे. यात शिलाहार राजा कापार्दिनच्या काळातील एक शिलालेख असून यात या लेण्याला ‘श्री कृष्णगिरी महाराज महाविहार’ असे संबोधित केले आहे. तिसऱ्या कालखंडातील लेणींत बोधिसत्त्व, ध्यानी बुद्ध, अक्षोभ्य, तारा व भृकुटी इ. महत्त्वाची शिल्पे आढळतात.
लेणे क्र. ३४ मध्ये सु. सहाव्या शतकातील अर्धवट भित्तिचित्रे आहेत. लेणे क्र. ४१ मध्ये व्याख्यान मुद्रेतील बुद्ध (अमिताभ) प्रतिमेसह इतर प्रतिमा पाहायला मिळतात. लेणे क्र. १ अर्धवट असून कान्हेरीतील सर्वांत शेवटी खोदण्यात आलेले लेणे आहे. लेणे क्र. ९३ मध्ये बुद्धांची ‘मुचलिंद’ नागासह एक सुंदर मूर्ती दिसते.
सातव्या शतकात चिनी बौद्ध भिक्षू ह्यूएनत्संग याने या लेणींना भेट दिली होती. कान्हेरी एक शिक्षा केंद्र होते, जेथे प्रसिद्ध आचार्य निवास करीत असत. श्रेष्ठ बौद्ध तत्त्वज्ञ आचार्य ‘दीपांकर’,‘अचल’ आणि ‘दिन्नाग’यांचे वास्तव्य काही काळ येथे होते.
संदर्भ :
Dhavalikar, M. K. Cultural Heritage of Mumbai, Mumbai, 2016.
Gokhale, Shobhana, Kanheri Inscriptions, Pune, 1991.
Nagaraju, S. Buddhist Architecture of Western India (B.C.250-300 AD), Delhi, 1981.
Pandit, Suraj & Narayan, Arun, Stories in Stone (Historic Caves of Mumbai), Mumbai, 2013.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९९

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ९९
सातवाहन वंश के शासक (हिंदी माहिती )--------३
हाल (20 ई0पू0 - 24 ई0पू0)
हाल सातवाहनों का अगला महत्पूर्ण शासक था। यद्यपि उसने केवल चार वर्ष ही शासन किया तथापि कुछ विषयों उसका शासन काल बहुत महत्वपूर्ण रहा। ऐसा माना जाता है कि यदि आरम्भिक सातवाहन शासकों में शातकर्णी प्रथम योद्धा के रूप में सबसे महान था तो हाल शांतिदूत के रूप में अग्रणी था। हाल साहित्यिक अभिरूचि भी रखता था तथा एक कवि सम्राट के रूप में प्रख्यात हुआ। उसके नाम का उल्लेख पुराण, लीलावती, सप्तशती, अभिधान चिन्तामणि आदि ग्रन्थों में हुआ है। यह माना जाता है कि प्राकृत भाषा में लिखी गाथा सप्तशती अथवा सतसई (सात सौ श्लोकों से पूर्ण) का रचियता हाल ही था। बृहदकथा के लेखक गुणाढ्य भी हाल का समकालीन था तथा कदाचित पैशाची भाषा में लिखी इस पुस्तक की रचना उसने हाल ही के संरक्षण में की थी। कालानतर में बुद्धस्वामी की बृहदकथा'यलोक-संग्रह, क्षेमेन्द्र की बृहदकथा-मंजरी तथा सोमदेव की कथासरितसागर नामक तीन ग्रन्थों की उत्पति गुणाढ्य की बृहदकथा से ही हुई।
हाल के प्रधान सेनापति विजयानन्द ने अपने स्वामी के आदेशानुसार श्रीलंका पर आक्रमण कर उसे जीत लिया। इस विजय अभियान से वापिस लौटते समय वह कुछ समय के लिये सप्त गोदावरी भीमम् नामक स्थान पर रूका। वहाँ विजयानन्द ने श्रीलंका के राजा की अति रूपवान पुत्री लीलावती की चर्चा सुनी जिसका वर्णन उसने अपने राजा हाल से किया। हाल ने प्रयास कर लीलावती से विवाह कर लिया। किवदंती है कि हाल ने पूर्वी दक्कन में कुछ सैनिक अभियान किये परन्तु साक्ष्यों के अभाव में अधिकतर विद्वान इसे गलत मानते हैं। यद्यपि हाल तक के सातवाहन शासकों के शासनकाल में राजनैतिक क्षेत्र के अतिरिक्त साहित्यिक तथा आर्थिक क्षेत्रों में भी अत्याधिक विकास हुआ तथा व्यपार-वाणिज्य शहरों के विकास एवं जलपरिवहन की उन्नति हुई जो कि प्रथम शताब्दी ई0 के दूसरे मुण्डलक अथवा पुरिद्रंसेन के शासन काल में अपने उत्कर्ष की पराकाष्ठा पर पहुँच गई, तथापि आने वाले लगभग पचास वर्ष सातवाहन साम्राज्य के लिए बड़े ही कठिन साबित हुए। ऐसा प्रतीत हुआ मानो के पश्चिम क्षत्रपों के रूप में हुए विदेशी आक्रमण के साथ ही सातवाहन साम्राज्य का पतन होने को है। कुषाण उत्तर-पश्चिम में अपना प्रसार कर रहे थे तथा उनके दबाव में शक तथा पहलाव शासक मध्य तथा पश्चिमी भारत की ओर आकर्षित होकर सातवाहनों से संघर्ष करने को आतुर थे। क्षहरात वंश के पश्चिमी क्षत्रपों ने अपने को पश्चिमा राजपुताना, गुजरात तथा काठियावाड़ में स्थापित कर लिया था। इन शक शासकों ने 35 ई0 से लेकर लगभग 90ई0 तक सातवाहन राज्य पर आक्रमण किये। उन्होंने सातवाहनों से पूर्वी तथा पयिचमा मालवा प्रदेशों को जीता; उत्तरी कोंकण (अपरान्त) उत्तरी महाराष्ट्र, जो कि सातवाहन शक्ति का केन्द्र था तथा बनवासी (वैजयन्ती) तक फैले दक्षिणी महाराष्ट्र पर भी अपना प्रभुत्व जमा लिया। क्षहरात वंश का पहला शासक घूमक था जिसकी जानकारी के स्रोत कुछ सिक्कें है जो कि अधिकांशतः गुजरात काठियावाड़ के तटीय प्रदेश तथा यदाकदा मालवा से पाए हैं। घूमक का उत्तराधिकारी नहपान था जिसकी जानकारी हमें उसके बहुसंख्य सिक्कों पर राजा (अथवा राजन्) की उपाधि धारण की है। वहीं शिलालेखों उसकी उपाधि क्षत्रप तथा महाक्षत्रप मिली। नासिक, कारले तथा जुनार (उत्तरी महाराष्ट्र) के उसके शिलालेख; एसके बहुसंख्य सिक्कें तथा उसके जामाता शक अशवदात के द्वारा उत्तरी तथा दक्षिणी भारत में दिए गए दान सब के सब ये प्रमाणित करते हैं कि नहपान के समय में क्षहरात वंश का साम्राज्य काफी विस्तुत था तथा उसने सातवाहन शासकों से काफी बड़ा प्रदेश छीन कर ही अपने साम्राज्य को इतना विशाल बनाया था। नहपान तथा उसके जामाता शक अशवदत ने मालवा, नर्मदा घाटी, उत्तरी कोंकण, बरार का पश्चिमा भाग एवं और दक्षिणी महाराष्ट्र को जीतकर पश्चिमी दक्कन में सातवाहन शक्ति को ल्रभ्र उखाड़ फैंका। वे सातवाहन राजा जो नहपान के हाथों पराजित हुए कदाचित सुन्दर शातकर्णी, चकोर शातकर्णी तथा शिवसाती थे जिनका कि कार्यकाल बहुत ही छोटा था (इनमें से पहले दो का शासन काल मात्रा डेढ़ वर्ष था) परन्तु यह परिस्थितियां अधिक समय तक नही चली तथा गौतमी पुत्र श्री शातकर्णी के सातवाहन शासक बनते ही इस क्षहरात-सातवाहन संघर्ष में नया मोड़ आया।

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९८

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ९८
सातवाहन वंश के शासक (हिंदी माहिती )--------२
वेदश्री तथा सतश्री (अथवा शक्ति श्री)
शातकर्णी प्रथम की मृत्यु के पश्चात उसके दो अल्पव्यस्क पुत्र वेदश्री तथा सतश्री सिंहासन पर बैठे। परन्तु अल्पव्यस्क होने के कारण प्रशासन की सारी बागडोर उनकी मां नयनिका के हाथों में आ गई जिसने अपने पिता की सहायता से शासन चलाया। ऐसा प्रतीत होता है कि वेदश्री की अल्पायु में ही मृत्यु हो गई तथा सतश्री ने उसके उत्तराधिकारी के रूप में शासन संभाला। परन्तु पुराण इस विषय में एकमत है कि शातकर्णी प्रथम के पश्चात् पूर्णोत्संग नामक राजा सातवाहन सिंहासन पर आसीन हुआ। चाहे चतुर्थ सातवाहन शासक का नाम कुछ भी रहा हो, यह तो निश्चित है कि इस शासक के शासन काल में ही पुष्यमित्र शुंग ने अंतिम मौर्य शासक ब्रहद्रथ को मार कर मगध राज्य पर अधिकार कर लिया था। मत्स्यपुराण में स्कन्दस्तम्भी का उल्लेख सातवाहन वंश के पाँचवें शासक के रूप में केया है परन्तु अधिकतर विद्वान इस नाम को कल्पित मानते हैं।
शातकर्णी द्वितिय
शातकर्णी द्वितिय ने लगभग 166 ई0पू0 से लेकर 111 ई0पू0 तक शासन किया। यह कदाचित वही शासक था जिसका वर्णन हीथीगुम्फा तथा भीलसा शिलालेखों में हुआ है। यह प्रतीत होता है कि इसके शासन काल में सातवाहनों ने पूर्वी मालवा को पुष्यमित्र शुंग के एक उत्तराधिकारी से छीन लिया।
पुराणों के अनुसार शातकर्णी द्वितिय के पश्चात् लम्बोदर राजसिंहासन पर आसीन हुआ। लम्बोदर के पश्चात् उसका पुत्र अपीलक गद्दी पर बैठा। अपीलक जो कि आठवाँ सातवाहन शासक था, इन दोनां के मध्य का काल सातवाहनों के सन्दर्भ में अंधकार युग माना गया है जिसमें केवल कुन्तल शातकर्णी के काल को ही अपवाद माना जा सकता है। कुन्तल शातकर्णी, अपीलक के पश्चात् सातवाहनों का अगला महत्वपूर्ण शासक था। कामसूत्र में वात्सायन ने कुन्तल शातकर्णी का उल्लेख करते हुए लिखा है कि उसने अपनी उंगलियों को कैंची के रूप में प्रयोग किया तथा इसके प्रहार से उसकी पटरानी मलयवती की मृत्यु हो गई। काव्यमिंमाशा में राजेश्वर ने कुनतल शातकर्णी का वर्णन करते हुए कहा है कि उसने अपने रनिवास में रहने वाली अपनी रानियों को यह आदेश दिया था कि वे केवल प्राकृत भाषा का प्रयोग करें।

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९७

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव



भाग ९७
सातवाहन वंश के शासक (हिंदी माहिती )--------१
सातवाहन प्राचीन भारत का एक राजवंश था। इसने ईसापूर्व 230 से लेकर दूसरी सदी (ईसा के बाद) तक केन्द्रीय दक्षिण भारत पर राज किया। यह मौर्य वंश के पतन के बाद शक्तिशाली हुआ था। इनका उल्लेख 8वीं सदी ईसापूर्व में मिलता है। अशोक की मृत्यु (सन् 232 ईसापूर्व) के बाद सातवाहनों ने खुद को स्वतंत्र घोषित कर दिया था। सीसे का सिक्का चलाने वाला पहला वंश सातवाहन वंश था, और वह सीसे का सिक्का रोम से लाया जाता था।
शासक
सिमुक
सिमुक (235 ई0पू0 - 212 ई0पू0) सातवाहन वंश का संस्थापक था तथा उसने 235 ई0पू0 से लेकर 212ई0पू0 तक लगभग 23 वर्षों तक शासन किया। यद्यपि उसके विषय में हमें अधिक जानकारी नही मिलती तथापि पुराणों से हमें यह ज्ञात होता है कि कण्व शासकों की शक्ति का नाश कर तथा बचे हुए शुंग मुखियाओं का दमन करके उसने सातवाहन वंश की नींव रखी। पुराणों में उसे सिमेक के अतिरिक्त शिशुक, सिन्धुक तथा शिप्रक आदि नामों से भी पुकारा गया है। जैन अनुश्रुतियों के अनुसार सिमुक ने अपने शासन काल में जैन तथा बौद्ध मन्दिरों का निर्माण करवाया, परन्तु अपने शासन काल के अन्तकाल में वह पथभ्रष्ट तथा क्रुर हो गया जिस कारणवश उसे पदच्युत कर उसकी हत्या कर दी।
कान्हा तथा कृष्ण (212ई0पू0 - 195ई0पू0)
सिमुक की मृत्यु के पश्चात उसका छोटा भाई कान्हा (कृष्ण) राजगद्दी पर बैठा। अपने 18 वर्षों के कार्यकाल में कान्हा ने साम्राज्य विसतार की नीति को अपनाया। नासिक के शिलालेख से यह पता चलता है कि कान्हा के समय में सातवाहन साम्राज्य पश्चिम में नासिक तक फैल गया था। शातकर्णी-प् (प्रथम) कान्हा के उपरान्त शातकर्णी प्रथम गद्दी पर बैठा। पुराणों के अनुसार वह कान्हा पुत्र था। परन्तु डॉ॰ गोपालचारी सिमुक को शातकर्णी प्रथम का पिता मानते हैं। कुछ विद्वानों ने यह माना है कि इसका शासन काल मात्रा दो वर्ष रहा परन्तु नीलकण्ठ शास्त्री ने उसका शासन काल 194 ई0पू0 से लेकर 185 ई0पू0 माना है। जो भी हो यह सुस्पष्ट है कि उसका शासन काल बहुत लम्बा नही था। परन्तु छोटा होते हुए भी शातकर्णी प्रथम का कार्यकाल कुछ दृष्टिकोणों से बड़ा महत्वपूर्ण है। सातवाहन शासकों में वह पहला था जिसने इस वंश के शासकों में प्रिय एवं प्रचलित, ''शातकर्णी'' शब्द से अपना नामकरण किया। नानाघाट शिलालेख के अनुसार शातकर्णी ने अपने साम्राज्य का खुब विस्तार किया तथा अपने कार्य काल में दो अश्वमेघ यज्ञ तथा एक राजसुय यज्ञ किया। उसकी रानी नयनिका के एक शिलालेख से हमें यह ज्ञात होता है कि शातकर्णी प्रथम ने पश्चिमी मालवा के साथ-साथ अनुप (नर्मदा घाटी का क्षेत्र) तथा विदर्भ (बरार) प्रदेशों भी जीत लिया। यदि शातकर्णी प्रथम ही वह शासक है जिसका उल्लेख सांची स्तूप के तोरण में हुआ है तो यह भी इस बात को प्रमाणित करता है कि उसके समय में मध्य भारत सातवाहनों के अधिकार में था। वह अपने छाटे से कार्य काल मे सम्राट बन गया तथा उसने दक्षिण पथपति तथा अप्रतिहत चक्र आदि उपाधियाँ धारण की। नानाघाट लेख तथा हाथी गुम्फा लेखों में प्रयुक्त लिपि की समानता के आधार पर ही यह सुझाया गया है कि कदाचित इसी शातकर्णी शासकों के शासन काल के दूसरे वर्ष में कलिंग के महान शासक खारखेल ने युद्ध क्षेत्र में हराया था। शातकर्णी प्रथम की पत्नी नयनिका अथवा नागनिका अंगीय कुल के एक महारथी त्रणकाइरो की पुत्री थी।

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...