फॉलोअर

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

शंभू चरित्र भाग १०



शंभू चरित्र
भाग १०

ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होतेll
आणि
याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली ll
जहाज बांधणीचे काम सुरु केलेll
पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला ll

ll छत्रपती शंभुराजेँना मानाचा मुजरा ll

ll जय रौद्र शंभुराजेll

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...